Devendra Fadnavis on Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होतील अशी चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीने याप्रमाणे तयारी सुरु केली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अशी कोणतीही शक्यता नाही. लोकसभेच्या निवडणुका लोकसभेच्यावेळी होतील आणि विधानसभेच्या निवडणुका विधासभेच्या वेळी होतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. गेल्या […]
Supreme Court Judge M.R. Shah retired : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा युक्तीवाद तब्बल 9 महिन्यांनंतर पूर्ण झाला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर 11 मेला सत्तासंघर्षाचा निकाल लागला होता त्यांच कारण म्हणजे न्यायाधीश एम.आर. शहा (M.R. Shah) हे 15 मे निवृत्त होणार होते. त्यानुसार आज एम. आर. शाह […]
Uday Samant to Uddhav Thackeray : शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात भाजपसोबत सत्ता स्थापन केली. काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत युती नको अशी भावना शिंदे गटाने वेळोवेळी व्यक्त केली आहे. यावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, काँग्रेस – राष्ट्रवादी हे आपल्या युतीतील नाही. उद्धव ठाकरेंचे स्थान महाराष्ट्राच्या […]
Uday Samant Speak On Narhari Zirwal : राज्यातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांना देण्यात आला आहे. यावर विरोधकांकडून टीका टिप्पणी केली जात आहे. यातच माझ्याकडे हा निर्णय आला तर मी त्यांना अपात्र करेल असे वक्तव्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केले. मात्र त्यांना हा अधिकार कोणी दिला? असा […]
Municipal Corporation Election : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील नगरपरिषदा, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची सर्वांना प्रतिक्षा आहे. यासंदर्भातील सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) लटकली असल्याने या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. पण आता निवडणुकीसंदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे. बीएमसीसह सर्वच महापालिकांच्या निवडणुका (BMC Elections) 2024 पर्यत ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात लागलेल्या […]
Violence in Maharashtra is BJP’s Lok Sabha election plan : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विविध ठिकाणी दंगलीच्या घटना घडतांना पहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी नगर येथून सुरू झालेले दंगलीचे लोण आता हळूहळू राज्यभर पसरत आहे. दरम्यान, शनिवारी दोन गटात झालेल्या वादानंतर अकोल्यातील हरिहरपेठ परिसरात संचारबंदी (curfew) लागू करण्यात आली आहे. तर काल अहमदनगरच्या शेवगावमध्ये छत्रपती […]