- Letsupp »
- politics
राजकारण
-
दहा वर्ष सत्तेत राहून 26 पक्षाचा आधार घ्यावा लागणे, हा मोदी सरकारचा पराभव; वडेट्टीवारांचा निशाणा
Vijay Vadettivar : ‘दहा वर्ष सत्तेत राहून 26 पक्षाचा आधार घ्यावा लागणे, हा मोदी सरकार पराभव आहे. तसेच महाराष्ट्रात पुन्हा महानाट्य होऊ नये, म्हणून 20 मंत्रिमंडळ विस्ताराच्या बावड्या उठवल्या जात आहेत.’ असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर कॉंग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी […]
-
आमदार अपात्रतेचा लवकरच फैसला! शंभूराज देसाईंनीही सांगितलं शिंदे गटाचं प्लॅनिंग
Shivsena MLA Disqualification Case : शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढील आठवड्यापासून प्रत्येक आमदाराची दररोज प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची शक्यता आहे. सुनावणीसाठी आमदारांकडूनही तयारी केली जात आहे. या घडामोडींवर लेट्सअप मराठी प्रतिनिधीने राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी संवाद साधला. आमदार अपात्रता सुनावणीच्या मुद्द्यावर त्यांनी […]
-
‘लोकायुक्त विधेयक मंजूर करा अन्यथा माझा मार्ग…; अण्णांच्या अल्टिमेटमने सरकारला धडकी
Anna Hajare News :ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यात लोकायु्क्त विधेयकासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांनंतरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विधेयक विधानसभेत पारित करण्यात आले. त्यानंतर विधानपरिषदेत मात्र मंजूर होऊ शकले नाही. पुढे सरकार बदलेले आणि साऱ्याच हालचाली थांबल्या. आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अण्णांची भेट घेतल्यानंतर पुन्हा लोकायुक्ताच्या चर्चांनी उचल खाल्ली आहे. या […]
-
‘मग, अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का?’ PM मोदींच्या टीकेवर राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut : महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केले गेले अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय […]
-
‘बळीराजावर उद्धवस्त होण्याची वेळ पण, मोदी सरकार फोडाफोडीत मग्न’; ठाकरे गटाचा हल्लाबोल
देशातील वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. सरकार महागाई रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत ठाकरे गटाने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सामनातून केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली आहे. विद्यमान सरकारकडे कृषी धोरण नसल्याने मागील सात ते आठ वर्षांत देशातील बळीराजावर उद्धवस्त होण्याचीच वेळ आली आहे. सर्वसामान्यांची केंद्रीय सत्तापक्षाला फिकीर कुठे […]
-
मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’च्या बैठकीची अशोक चव्हाणांवर मोठी जबाबदारी
INDIA Meeting : विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या नियोजनाची जोरदार तयारी महाविकास आघाडीच्या (MVA) वतीने करण्यात येत आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मंगळवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेतली. ही बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. सभेच्या पूर्वतयारीबाबत […]










