Jayant Patil : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ४० आमदार यांच्याबाबत उद्धव ठाकरे आणि राज्याचे विरोधी अजित पवार यांच्यासमोरच सूचक विधान केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जयंत पाटील म्हणाले की, उद्धवजी आपल्याला एक सांगायचं आहे, कुछ तो मजबुरीयाँ रही होंगी, युहीं कोई बेवफा नहीं होता. म्हणजे तुम्हाला जे ४० आमदार सोडून गेले आहेत त्यांची […]
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विशेष खुर्ची देण्यात आली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. यावेळी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सावधगिरी बाळगत खुर्च्यांचा वाद टाळला आहे. महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा आज नागपूरमध्ये संपन्न झाली. सभेला सुरुवात झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी […]
Suni kedar ON BJP and Eknath Shinde : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) राज्यातील सत्तेतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. छत्रपती संभाजीनगर नंतर महाविकास आघाडीच्या वतीने आज नागपूरमध्ये वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमुठ भव्य सभा झाली आहे. या सभकडे साऱ्यांचेच लक्ष लागून […]
Ajit Pawar on Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ होणार असल्याची चर्चा सुरु असताना दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांनी नागपूरच्या (Nagpur Rally) वज्रमूठ सभेत भाषण केले नाही. अजित पवार वज्रमूठ सभेसाठी आज सकाळीचं नागपूरला गेले होते पण भाषण करणार का? याविषयी दिवसभर चर्चा रंगली होती. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ […]
The RDX in the Pulwama attack on the army convoy passed through Nagpur : महाविकास आघाडीच्य वतीने आज नागपूरमध्ये वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमुठ सभा झाली आहे. या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटावर जोरदार निशाना साधला. पुलवामामध्ये […]
Uddhav Thackeray : नरेंद्र मोदी सरकार येण्यापूर्वी देशात गॅस सिलिंडर, पेट्रोलचे भाव किती होते. आता किती झाले आहे. महागाई परमोच्च शिखरावर पोहोचली आहे. पण, त्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी लोकांना धार्मिक बनवले जात आहे. केंद्र सरकारला त्यांच्याच पक्षातील नेते आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच घरचा आहेर दिला आहे. आता काय बोलणार आहे, देशातील जनतेला काय […]