मुंबई : ‘औरंगाबादचं ‘छत्रपती संभाजीनगर’ (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं ‘धाराशिव’ (Dharashiva) करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार… परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य !’ औरंगाबाद-उस्मानाबादचे नामांतर करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्र सरकारचे […]
पुणे : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून पैशांचं वाटप करण्यात येत आहे. असा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. यासाठी धंगेकर उद्या शहर पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात धरणे आंदोलन करणार आहेत. यासंदर्भात त्यांनी बोलताना सांगितले की, गेल्या 15 दिवसांपासून कसबा पोटनिवडणुकी प्रचार मोहीम सुरू आहे. यावेळी गेल्या दोन दिवसामध्या […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी प्रदेश उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती तसेच मागील लोकसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) हे तब्ब्ल २२ महिन्यानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणुकीसह खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, बाहेर येताच ‘एक डाव भुताचा झाला आहे. दुसरा डाव देवाचा असणार […]
पुणे : वंचित बहुजन युवा आघाडीची (VBA) नवी पुणे शहर-जिल्हा कार्यकारिणी शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये युवा आघाडीच्या शहराध्यक्षपदी शिवाजीनगर मतदार संघातील परेश शिरसंगे (Paresh Shirsange) यांची निवड करण्यात आली आहे. संघटनात्मक बांधणी आणि पक्षवाढीच्या उद्देशाने या कार्यकारिणीवर जबाबदारी देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. त्यांच्या आदेशानेच ही नवी […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड (Kasba-Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचे (BJP) मंत्री (Minister) गुंडांना घेऊन प्रचार करत होते. गुंडांबरोबर त्यांचे काय डील झाले आहे मला माहिती नाही. पण भाजप जर गुंडांना घेऊन सर्वसामान्य जनतेला मत देण्यासाठी दमदाटी करत असेल तर मतदारांनी या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवला पाहिजे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगानेही अत्यंत चुकीचा […]
मुंबई : सन १९८८ साली पहिल्यांदा शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) असे करावे अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेऊन मागणी केली होती. म्हणजे मागील ३३ वर्षांपासूनच्या लढ्याला आखेर यश आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली […]