- Letsupp »
- politics
राजकारण
-
राष्ट्रवादी सोडणार? शिरसाटांच्या दाव्यावर जयंत पाटलांनी खरं सांगून टाकलं
Jayant Patil On Sanjay Shirsat : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) राष्ट्रवादीत (NCP)राहणार नाहीत, ते भाजपच्या (BJP)वाटेवर असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांनी केला होता. त्यावर पत्रकारांनी जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, संजय शिरसाट यांच्यापेक्षा क्रेडिबिलिटी(Credibility) जरा जास्त असेल नाही का? तुम्ही त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर […]
-
‘बावनकुळे म्हणजे कंस मामा, आता त्यांनी रावणाचं रुप घेतलं’; भाच्यानेच केली आगपाखड
Jaykumar Belakhade criticized Chandrashekhar Bawankule : राज्याच्या राजकारणात नात्यातील राजकारण चांगलेच प्रसिद्ध आहेत. कधी पुतण्या आणि काका विरोधात असतात तर कधी बाप अन् बेटा. आताही राजकारणात अचानक मामा आणि भाच्याची जोडी चर्चेत आली आहे. ही जोडी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि त्यांचे भाचे जयकुमार बेलाखडे (Jaykumar Belakhade) यांची. बावनकुळे यांचे भाचे बेलाखडे यांनी […]
-
परभणी : भाजपचे ‘कमळ’ कोमेजणार? राष्ट्रवादीचा ‘गजर’ अन् काँग्रेस, ठाकरेंनाही मिळणार दिलासा
News Arena India Survey : परभणी: जिल्ह्यातील भाजपच्या एकमेव आमदार मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होणार असल्याचा अंदाज एका सर्वेक्षणामध्ये वर्तविण्यात आला आहे. ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Arena India Survey) या राजकीय संस्थेने हा सर्व्हे केला आहे. कर्नाटकमधील अचूक सर्व्हेमुळे ही सर्वेक्षण संस्था चर्चेत आली होती. […]
-
‘या सरकारमध्ये ती क्षमताच नाही, आता मंत्रिमंडळाचा विस्तार’.. बच्चू कडू शिंदे-फडणवीसांवर संतापले
Bacchu Kadu on Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार असल्याचे सांगितले जात होते. 19 जूनपर्यंत विस्तार होईल अशीही चर्चा होती. आता मात्र, हा विस्तार 9 जुलै नंतर होईल अशा बातम्या आल्या होत्या. या सगळ्या घडामोडीत मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचा संयम सुटत चालला आहे. प्रहार […]
-
News Arena India Survey : यशोमती ठाकूरांचा किल्ला मजबूत तर रवी राणांची जागा भाजपला
News Arena India Survey : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. अशात ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Area India) या संस्थेने महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती पक्षीय बालाबल असेल याचा अंदाज सर्व्हेतून सांगितला आहे. राज्यात भाजपला सर्वाधिक 125 जागा दाखवल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला 55-56, काँग्रेसला 50-53 जागा […]
-
पाध्येंच्या बाहुल्या राजकीय चर्चेत : अर्धवटराव, ना-आवडाबाई अन् ठाकरेंचे फडणवीसांच्या जखमेवर मीठ
“अर्धवटराव हे पहिलं पात्र कुणाचं? मला अर्धवटराव म्हणत असतील तर हे दिल्लीश्वरांचे काय आवडाबाई आहेत का? त्यांची दोन पात्र होते एक अर्धवटराव आणि आवडाबाई आता ते पण दिसत नाहीत. आता ते नावडाबाई झाले आहेत”, असं म्हणतं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्धवटराव या टीकेवर पलटवार केला. ते […]










