मुंबई :’एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर एक मॅसेज दिला आहे की, आम्हाला मराठी माणसाचं काही एक घेणं देणं नाही आहे. मराठी माणसाला मागे टाकण्याचे काम भाजपने केलेले आहे. शिंदेंनी मराठी माणसांच्या डोक्यावर गुजराती माणसांना आणून बसवलं आहे. यासाठी मराठी माणूस कधीही माफ करणार नाही.’ अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. त्याचबरोबर ते […]
Congress Session : काँग्रेसशासित राज्य छत्तीसगड येथील रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात (Congress Session) काँग्रेसच्या माजी अध्यक्षा तथा खासदार सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राजकारणातू निवृत्तीचे संकेत दिले आहेत. या अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी भाषणात सोनिया गांधी म्हणाल्या, की मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांच्या सक्षम नेतृत्वात 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसच्या (Congress) विजयाचे मोठे […]
kasba Bypoll : भारतीय जनता पार्टीने (BJP) पैसे पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे (Congress) कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला. त्यानंतर येथील राजकारण तापले आहे. भारतीय जनता पार्टीनेही आक्रमक होत धंगेकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी धंगेकर यांना पराभव दिसत असल्याने […]
मुंबई : ‘पन्नास खोके.. एकदम ओके..’ ही घोषणा महाराष्ट्राच्या तळाघरात पोहोचली आहे. त्याबरोबरच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख असताना ४० आमदारांनी केलेल्या बंडखोराना गद्दार असे म्हणले जाते. उद्धव ठाकरे गट आजही या ४० आमदारांना गद्दार असेच संबोधतो. दरम्यान, या गद्दार आमदारांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर बंडात सहभागी असलेल्या आमदारांपैकी एक असलेल्या मंत्री गुलाबराव पाटील […]
Congress : काँग्रेसच्या (Congress) रायपूर येथे सुरू असलेल्यी 85 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या (Congress Session in Raipur) दुसऱ्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि त्यांच्या नेतृत्वातील सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसचा अजेंडा काय राहणार याचीही माहिती दिली. ते म्हणाले,की दिल्लीतील सरकारविरोधात लढण्याची वेळ आता […]
केंद्र सरकारने कालच औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला मंजुरी दिली आहे. त्यानंतर भाजप ( BJP ) आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. तसेच आता अहमदनगरचे (Ahmadnagar ) नामांतर अहिल्यानगर ( Ahilyanagar ) होणार, असे ट्विट केले आहे. औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर केल्याबद्दल […]