पुणे : पुण्यातील कसबा ( Kasaba ) विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. भाजपच्या कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक ( Mukta Tilak ) यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक लागली आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे या […]
Shashikant Warise : राज्याच्या राजकारणात रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) मृत्यू प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात विरोधकांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण […]
नाशिक : अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) व्हावे ही अनेकांची इच्छा असली, तरी आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्ण विराम मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. काही दिवसांपासून अजित पवार हे […]
राज्याच्या राजकारणात रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) मृत्यू प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात विरोधकांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार […]
प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी) मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि गिरीश महाजन यांचे पूर्वाश्रमिचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाजन हे भावी मुख्यमंत्री असे म्हणत खडसे यांनी महाजन यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत. असे असताना गिरीश महाजन यांना प्रमोट करुन […]
मुंबई : ‘दुसरं काय सकाळ झाली की, आपल्याला काही तरी बोलाचं असतं. कोणतीही घटना झाली की सत्ताधारी, सत्ताधारी एवढचं बोलायचं. खरं म्हणजे संजय राऊतांच्या म्हणण्याला बोलण्याला आता कोणीही महत्त्वही देत नाही. वारंवारं तेच तेच त्यांची वायफळ बडबड ऐकून लोकंही त्यांना कंटाळलेले आहेत. पण दररोज काही तरी बोलायचं काही तरी आरोप करायचे म्हणून त्यांचं हे चाललेलं […]