Solapur News : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला जोरदार झटका बसला आहे. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतरही निवडणूक घेण्यात हलगर्जीपणा केल्याने कारखान्याचे संचालक मंडळच बरखास्त करण्यात आले आहे. या कारखान्यावर आता प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक म्हणून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक नियुक्त करण्याचा हा […]
Ajit Pawar will be the Chief Minister of Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा रंगात आहे. तसेच त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून दादांचे बॅनर देखील लावण्यात आले आहे. यातच स्वतः अजित पवारांनी देखील मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करून दाखवली आहे. दरम्यान आता […]
Sushma Andhare : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज अखेर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. फक्त तीन रुपयांचा हा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना शिरसाट यांची जीभ घसरली होती. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी अंधारे यांच्यावर टीका […]
“राज ठाकरे यांनी जसं त्यांच्या काकाकडे लक्ष ठेवलं तसं मीही माझ्या काकाकडे लक्ष ठेवलं” असं उत्तर आज अजित पवार यांनी राज ठाकरे यांना दिल आहे. काल राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी काकांकडे लक्ष ठेवावं असं म्हटलं होत. त्यावर अजित पवार यांनी आज उत्तर दिलं. काय म्हणाले होते राज ठाकरे ? मनसे प्रमुख […]
Uday Samant on Maharashtra Politics : सध्या राज्याच्या राजकारणात अनेक खळबळजनक घडामोडी घडत आहे. यातच शिंदे गटाच्या एका आमदाराच्या नव्या दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीमधील आमदार व ठाकरे गटातील आमदार हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी महाबळेश्वर येथे भेट घेतली आहे. असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी […]
होय, मी पत्र दिलं होत. पण मी मुख्यमंत्री होतो तेंव्हा पत्र दिलं होतं तर अडीच वर्षात पोलीसांकरवी का जबरदस्ती केली नव्हती? अशी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर केली आहे. भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी कामगारांच्या प्रश्नांवर भाष्य करतच सरकारवर देखील टीका केली. मुख्यमंत्री असताना […]