Venugopal Meets Uddhav Thackeray : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोठ्या हालचाली सध्या सुरु आहे. सभा, गाठीभेटी यांना वेग आला आहे. नुकतेच काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सोमवारी मुंबईत मातोश्रीवर येऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनतर वेणुगोपाल यांनी ठाकरेंसह पत्रकार परिषद घेत या भेटीमागील उद्देश सांगितला. सध्या सावरकरांच्या मुद्द्यावरून […]
Yashomati Thakur On Ajit Pawar : सेंट्रल एजन्सीचा दुरुपयोग तसेच ईडीचा दुरुपयोग केंद्र सरकार करत आहे. या सर्व यंत्रणाच यावर करून इतर पक्षावर दबाव आणून केंद्र सरकार स्वतःचा पक्ष वाढवत आहे. त्यामुळे ते जरी अजित पवार यांच्यावर दबाव आणत असतील परंतु मला नाही वाटत अजित पवार असं करतील. परंतु कालचे स्टेटमेंट बघता राज्यात असं काही […]
Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीच्या (ED) रडारवर असलेल्या काही नेत्यांना भाजप (BJP) त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती राजकीय वर्तुळातून येत आहे. यासाठी भाजपच्या गोटातून जोरदार हालचालींना सुरुवात झाली आहे. या संदर्भात खलबतं होत आहेत. अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे […]
If Ajit Pawar leaves the NCP, there will be nothing left in the party : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. दरम्यान, हा निर्णय शिंदेगटासाठी प्रतिकूल असेल, असंही बोलल्या जातं आहे. त्यामुळं भाजपनही आपल्या हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित […]
Prithviraj Chavan on Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालावर अवलंबून आहे तर महाविकास आघाडीत देखील वाद सुरु असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांनी महाविकास आघाडीत आणखी गोंधळ निर्माण झाला आहे. आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj […]
Nana Patole on Maharashtra Bhushan Award : मुंबईतील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 13 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला आहे. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे श्रीसदस्यांचा मृत्यू झाला आहे.घटनेप्रकरणी शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. नाना […]