नवी दिल्ली : मी आणि माझ्या वडिलांच्या विराेधातील जुन्या केसेस भाजप (BJP) पुन्हा सक्रिय करुन आम्हाला जेलमध्ये टाकतील. त्यामुळे आम्ही भाजप जाॅईन करताे, असे एकदा एका नेत्याने मला फाेन करुन सांगितले. तेव्हा त्यांना बाेलावले आणि चर्चा केली. मी त्यांना म्हटले की घाबरण्याचे काही कारण नाही, काहीही हाेणार नाही. मात्र, माझ्या भोळेपणाचा त्या नेत्याने फायदा घेतला. तसेच […]
मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विरोधी सत्ताधारी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. अशातच सत्ताधारी भाजपकडून विरोधी नेत्यांवर ईडीची चौकशी लावत असल्याने आरोप सतत होत असताना दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) असले तरी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशिवाय मत मिळत नाही हे मान्य केलं […]
मुंबई : सध्या राज्यात पुण्यातील दोन पोटनिवडणुकांची (Maharashtra Politics) चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळतंय. यातच सर्व राजकीय पक्षांनी दोन्ही जागांसाठी तयारी सुरू केली. दोन्ही जागांची पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. तर, महाविकास आघाडी सरकार मात्र दोन्ही जागा लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चिंचवडची […]
मुंबईः पुण्यातील चिंचवड (Chinchwad), कसबा (Kasbha) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Maharashtra Assembly BY Election जाहीर झाली आहे. या दोन्ही जागेवर भाजपचे आमदार राहिलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी निवडणूक लढण्याबाबत महाविकास आघाडी इच्छुक आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही इच्छुकांना पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे या जागा बिनविरोध होणार नसल्याचे बोलले जात आहे. भाजप, शिंदे गटाकडून ही निवडणूक […]
नवी दिल्ली ः देशात असाे की राज्यात प्रत्येक राज्यकर्त्यांच्या काळात काही ना काही हे बदल हाेतच असतात. त्यात वावगं असे काहीच नाही. मात्र, गेल्या काही वर्षांचा विचार केला तर देशात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाेकं भयभीत आहेत. त्याचा दाेष मी काेणा एका पक्षाला देणार नाही. परंतु, मी गेल्या काही वर्षांचा जेव्हा विचार करते. तेव्हा […]
मुंबई : नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दावोस दौऱ्यावरून राज्यात परतले. शिवसेनेच्या हातातून सत्ता गेली तर अस्वस्थ होऊ नये. डोक्यामध्ये एवढा राग घेऊ नका. थोडे शांत व्हा, संयम राखा. वाटेल ते बोलण्याचे काही कारण नाही. आदित्य ठाकरेंनी आता तरी प्रगल्भ व्हावे. असे प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी […]