- Letsupp »
- politics
राजकारण
-
अमरावती लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसलाच सुटला पाहिजे; यशोमती ठाकूर आग्रही
Yashomati Thakur’s demand ‘Congress should be nominated in Amravati’ : दिवंगत भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर कॉंग्रेसने (Congress) दावा ठोकला. मात्र, मविआत ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्या पक्षाला ती जागा लढवता येईल, पुण्यात कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी सांगितलं. त्यामुळं पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीवरून […]
-
नरेंद्र मोदींपासून लोकशाहीला धोका नाही, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षितांचे थेट उत्तर
BJP politics : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील लोकशाही आणि स्वायत्त संस्था यांचे अस्तित्व धोक्यात आहे असा आरोप विरोधी पक्ष आणि पुरोगामी संघटनांकडून केला जातो आहे. या आरोपात तथ्य आहे का? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रशांत दीक्षित यांना लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात विचारण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी EVM […]
-
‘पुणे लोकसभेची जागा काँग्रेसचीच’, नाना पटोलेंना ठोकला शड्डू; अजितदादांना दिले थेट उत्तर
Nana Patole On Ajit Pawar : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अद्याप निवडणुक आयोगाने पोटनिवडणूकन जाहीर केलेली नाही. पण महाविकास आघाडीतील पक्षांकडून पुणे लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात येतोय. यावरुन महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी सुरु झालेली दिसून येते आहे. पुणे लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेच पहायला मिळते […]
-
भुजबळांची नाराजी अन् शिंदेंचे उत्तर; सावरकर जयंतीचा वाद पेटला
Chhagan Bhujbal On Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काल स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंत होती. त्यानिमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली. पण यावेळी सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा हटविण्यात आल्याची टीका भुजबळांनी […]
-
ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार; राणेंच्या दाव्याने खळबळ
भाजपचे नेते नितेश राणे यांनी यांनी आज सिंधुदूर्ग येथे पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीबाबत त्यांनी मोठे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. येत्या 1 वर्षामध्ये उद्धव ठाकरे हे काही पक्ष बांधू शकणार नाही. कारण […]
-
कवितेतून हसविणारे रामदास आठवले जेव्हा कार्यकर्त्यावर भडकतात
Ramdas Aathwale : शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे भाषण झाले. त्यांनी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. तसेच यावेळी ते बोलत असताना एका कार्यकर्त्यावर चांगलेच चिडलेले पहायला मिळाले. रामदास […]










