Sujay Vikhe Vs Prajakt Tanpure : : अहमदनगर जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जोरदार राजकीय रणधुमाळी सुरू आहे. कर्जत, जामखेड, नगर बाजार समितीबरोबर राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. त्यातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ही बाजार समिती अनेक वर्षांपासून तनपुरे यांच्या ताब्यात आहे. या निवडणुकीत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या […]
Ravi Rana : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबाबत बडनेरचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा धमाका होणार असून राज्यात नवी राजकीय समीकरणे पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच अजित पवार यांच्या भूमिकेबाबत पुन्हा तर्क-वितर्काना उधाण आले आहे. बडनेरचे अपक्ष आमदार रवी राणा […]
NCP MLA Anna Banasode On Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असून, ते भाजपशी हातमिळवणी करण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यात अजित पवार यांचे आजचे पुण्यातील कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आल्याने अनेक चर्चांना उत आला आहे. दोन आठड्यांपूर्वीदेखील अजित पवारांनी त्यांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द केले होते. त्यावेळी […]
Uddhav Thackeray addicted to power, : सत्तेची नशा कधी, कशी व कुणाला लागली हे उद्धव ठाकरे यांनी सांगूच नये. ते तमाम जनतेला चांगलेच ठाऊक आहे. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या व्यसनापायी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाच्या पाठीत खंजिर खुपसून २०१९ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीवर ते जाऊन बसले. ठाकरे यांच्याकरिता सत्ता हेच साध्य आहे. त्यांना सत्तेचे व्यसन जडले […]
Maharashtra Bhushan Award : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यानच्या दोन दिवसांत अचानक वातावरणात बदल झाला. ऊन वाढल्याने 34 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात वाढ झाली होती. याचा परिणाम महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावर झाला. उष्माघाताने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. याचं कुणीही राजकीय भांडवल करू नये, असे अवाहन उद्योग मंत्री उदय सावंत (uday samant) यांनी केलं आहे. महाराष्ट्र भूषण […]
Nana Patole On PM Modi : 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यावर जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट केला. या हल्ल्याला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले होतं. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) इतका मोठा ताफा रस्त्यावरून कधीच जात नाही. सुरक्षा दलांनी सैनिकांना घेऊन जाण्यासाठी विमानाची मागणी केली होती. पण संरक्षण […]