बीड : धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करूणा मुंडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी त्यांना बालाजी डोईफोडे नावाच्या व्यक्तीने फोन केला. त्याने आपण धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले आहे. या व्यक्तीने करूणा मुंडे यांना शिवीगाळ केली. राजकारण सोडून दे, अन्यथा जाळून जिवे मारून टाकू, अशी धमकी त्याने दिली. शिवाय, धनंजय मुंडे […]
मुंबई : “स्वत:चं सरकार टिकवण्यात, स्वत:चे मंत्री एकत्र ठेवण्यात ज्यांना अपयश आलं, त्या उद्धव ठाकरेंनी आयुष्यात केवळ वैचारिक स्वैराचार केला. त्यांनी भाजपाला टोमणे आणि उदाहरणं देण्याची आवश्यकताच नाही.” अशी टीका भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत […]
मुंबई : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नसल्याचं माझ्यासमोर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) भाजप नेते प्रकाश जावडेकर यांना ठणकावून सांगितलं असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राज ठाकरे यांनी 1995 साली घडलेला […]
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार सध्या रंगतदार अवस्थेत आहे. काँग्रेसमधून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यासाठी आलेल्या सत्यजीत तांबे यांनी निवडून येण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) नाशिकमध्ये प्रचाराला आले होते. यावेळी सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी नाकारणाऱ्या आणि निवडणुकीत पाठिंबा काढून घेणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर […]
पुणे ः वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात आज युतीची घाेषणा करण्यात आली. दाेघांनाही आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा प्रस्ताव समजल्यानंतरच काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व्यक्त केले. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा निवडणुका संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात […]
मुंबई : ‘राजकीय पक्षांबाबत बोलायचं झालं तर राजकीय पक्षांबाबत विचारधारेचा देखील विचार केला जातो. त्यांच्याकडे किती आमदार आहेत आणि किती नाही याचा विचार केला जात नाही. निवडणुकीत आमदार निवडून येऊ शकतात. वेगवेगळ्या विचारधारा, दोन पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यांच्याकडे किती आमदार आहेत. यापेक्षा ते किती आमदार निवडून आणू शकतात यावर युती किंवा आघाडी ठरत असते.’ […]