- Letsupp »
- politics
राजकारण
-
बच्चू कडू सत्तेत तरीही वंचित घटकासाठी सरकारविरोधात दंड थोपटले
अमरावती : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (mla Bachchu Kadu) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. दुधाबाबत त्यांनी सरकारला घेरलं होतं. यानंतर त्यांनी थेट सरकारविरोधात दंड थोपटलेत. आता कडू यांनी शेतकरी, शेतमजून, वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर (Amravati Divisional Commissioner Office) मोर्चा काढण्याची घोषणा […]
-
मी कालही इथेच होतो, आजही इथेच आहे; भाजपसोबत जाण्याचा दावा जयंत पाटलांनी खोडला
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार सरकारमध्ये सामील आज राज्याच्या राजकारणात पुन्हा तशीच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू जयंत पाटीलही भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जयंत पाटील यांच्या भेटीनंतर सुरू झाल्या. आता या चर्चांवर खुद्द जयंत पाटील यांनीच माध्यमांसमोर येत खुलासा दिला […]
-
जयंत पाटीलही शरद पवारांची साथ सोडणार? पुण्यात अमित शाह-जयंत पाटलांची भेट
Jayant Patil meets Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड होऊन अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर अनेक आमदार शरद पवारांना सोडून अजित पवारांबरोबर गेले आहेत. परंतु प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व त्यांच्या संबंधित आमदार हे शरद पवारांबरोबर राहिले आहेत. परंतु आता ते शरद पवारांना सोडून जातील, अशी राजकीय शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही […]
-
मणिपूर, हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट; राऊतांच्या गंभीर आरोपांनी खळबळ!
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील अस्थिर वातावरणावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर तोफ डागली आहे. मणिपूर, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या सीमांवर दंगली घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हरियाणात दंगली झाल्या. मणिपुरात तर अजूनही हिंसाचार सुरू आहे. आता हे लोक महाराष्ट्रात तसं वातावरण तयार व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप राऊत यांनी […]
-
जाहिरातबाजीवर सरकारची कोट्यावधींची उधळपट्टी; रोहित पवारांनी थेट आकडाच सांगितला
Rohit Pawar : राज्य सरकार सध्या शासन आपल्या दारी योजना राबवत आहे. या योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. कधी मुख्यमंत्री तर कधी उपमुख्यमंत्री जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन मेळावे घेऊन या योजनेचं ब्रँडिंग करत आहे. तर दुसरीकडे विरोधक सरकारच्या जाहिरातबाजीवरील पैशांच्या या उधळपट्टीवर सडकून टीका करत आहे. आताही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित […]
-
‘देवेंद्रजी हिंमत असेल तर त्या व्यक्तीचं नाव जाहीर करा, अन्यथा’.. ठाकरे गटाच्या खासदाराचं थेट चॅलेंज!
Maharashtra Politics : कोकणातील बारसू प्रकल्पावरून सत्ताधारी भाजप आणि ठाकरे गटात अजूनही आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारसू प्रकल्पाचा मुद्दा थेट विधानपरिषदेत उपस्थित करत खळबळजनक आरोप केले होते. बारसू प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणारे हे बंदी घातलेल्या ग्रीनपीस या संघटनेशी संबंधित असून त्यांनी या संघटनेचा पैसा येतो, असा आरोप त्यांनी केला होता. […]









