Uddhav Thackeray : कन्याकुमारीपासून ते काश्मिरपर्यंत आज भाजप सर्व भ्रष्ट लोकांना घेऊन सरकार स्थापन करत आहे. त्यामुळे ते ज्यांचं बोट पकडून, ज्यांच्या जीवावर मोठे झाले आहे. त्यांनाच विसरले आहेत. नव्हे तर त्यांना संपवण्याची भाषा करत आहे. सत्तेची हाव त्यांची भागातच नाही. त्यामुळे त्यांच्या बरोबर जे येणार नाही. त्यांच्या मागे ईडी, सीबीआय यंत्रणा लावून त्रास देऊन […]
Uddhav Thackeray : महाराष्ट्रासाठी कोरोना काळात जे मी घरात बसून केले. ते या मिंध्ये सरकारला सुरत, गुवाहाटीला जाऊनही करता येत नाही. केवळ चोरी करणे एवढेच यांचा उद्योग आहे. पक्ष, नाव, चिन्ह चोरले आहेत. आता माझा बाप चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते की आम्ही काळजावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर […]
छत्रपती संभाजीनगर : सावरकरांच्या मुद्यावर सध्या देश चांगलाच पेटला आहे. शिंदे गट आणि भाजपकडून तर सध्या सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. मात्र, तत्कालीन राज्यापाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे कायम महापुरूषांचा अवमान करत होते, तेव्हा भाजप आणि शिंदे गट मूग गिळून गप्प का होता? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी […]
Ajit Pawar : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सातत्याने केला. आता सावरकर यांचा अपमान झाला म्हणून गौरव यात्रा काढत आहेत. मग, तेव्हा भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या मंत्री, आमदार यांनी का नाही निषेध यात्रा काढली. तेव्हा यांची दातखीळ बसली होती […]
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीतील तीन पक्षांची पहिलीच संयुक्त सभेला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवात झाली आहे. ही वज्रमुठ सभा होऊ नये म्हणून, पोलिसांवर नागपूरचा दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत बोलतांनी त्यांनी हा आरोप केला. चंद्रकांत खैरे यांनी यावेळी बोलतांना शिंदे गट आणि भाजपचा जोरदार समाचार […]
Dhananjay Munde : राज्यात महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठी’ला घाबरून भाजप-एकनाथ शिंदे गट यात्रा काढायला लागले आहेत. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीच दिले नाही. त्यामुळे कमळाच्या फुलाने या राज्यातील जनतेला फुल बनवलं आहे. १ एप्रिल हा दिवस भाजपचा वर्धापन दिवस म्हणून साजरा करा, अशी सडकून टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली. […]