- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘आमदारांंच्या कोटाची साईज बदलली, तरीही मंत्रीपद नाही’; राऊतांची खोचक टीका
Sanjay Raut News : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची नाराजी प्रचंड वाढत […]
-
Maharashtra Politics : बच्चू कडूंचा आरपारचा मूड? म्हणाले, मला फोन आलाय, आजच निर्णय घेणार
Bachchu Kadu : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची नाराजी प्रचंड वाढत चालली […]
-
घोडं कुठेच अडलं नाही, आपलं घोडं सरळ चालतंय; गुलाबराव पाटलांचं खातेवाटपावर विधान
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet expansion) आणि खातेवाटपाचा तिढा अद्यापही सुटेना. हाच तिढा सोडवण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या काही नेत्यांसोबत दिल्लीत दाखल झाले. दरम्यान, अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानं शिंदे गटात नाराजी आहे. अर्थमंत्रीपद अजित पवारांकडे जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता ऱखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao […]
-
देवेंद्र फडणवीस हे गृहखात्याला लागलेला कलंक, सुषमा अंंधारेंची जहरी टीका…
Sushma Andhare News : गृहमंत्री फडणवीस हे सध्या खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहेत, ते गृहखात्याला लागलेला कलंक आहेत, अशी जहरी टीका अंधारे यांनी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी नागपुरातील मेळाव्यात फडणवीसांवर केलेल्या टीकेवरुन राज्यात वादंग पेटलं आहे. ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप-ठाकरे गटातील नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर आता सुषमा अंधारेंनीही फडणवीसांवर निशाणा साधला आहे. […]
-
आशुतोष काळेंच्या निर्णयामुळे कोल्हेंची कोंडी, कोणता झेंडा हाती घेणार?
Ashutosh Kale Vs Snehalata Kolhe : अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्याने अनेक मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. ज्यांच्याविरोधात निवडणुका लढल्यात त्यांच्याबरोबर जाणे अनेकांसाठी राजकीयदृष्ट्या धोक्याचे झाले आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आता कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे अजित पवार (Ajit Pawar) गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांचे […]
-
बच्चू कडू हे काय बोलून गेले, तीन इंजिनच्या सरकारमध्ये कधीही बिघाडी
Bachchu Kadu : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet expansion) आणि खातेवाटपाचा तिढा अद्यापही सुटेना. हाच तिढा सोडवण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या काही नेत्यांसोबत दिल्लीत दाखल झाले. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता प्रहार संघटेचे संस्थापक आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठं विधान केलं. राज्यातील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा […]









