- Letsupp »
- politics
राजकारण
-
त्यांचं राजकारण कचराकुंडीत गेलं; सोबत जाणारा समाप्त होईल, राज ठाकरेंना भाजप खासदारने डिवचलं
राज ठाकरे यांनी काल घेतलेल्या सभेवर आता भाजप खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
-
Video : सत्यजीत तांबे यांना मी डेमो देऊ शकतो…, ‘त्या’ आरोपांवर सपकाळ यांनी काढला हिशोब
Harshvardhan Sapkal On Satyajit Tambe : महाराष्ट्र विधान परिषदेचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) गेल्या
-
‘भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण’; अजितदादांच्या शिलेदाराचं मोठं विधान
Sunil Tatkare Statement On NCP Merger Decision : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलिनीकरणाच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, या चर्चांचे खुद्द अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री सुनील तटकरे यांनी (Sunil Tatkare) स्पष्ट खंडन केलंय. विलिनीकरणाचा कोणताही निर्णय झाला, तरी तो भाजपाच्या (BJP) शीर्ष नेत्यांशी विचारविनिमय करूनच होईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. […]
-
उद्धव ठाकरे यांचं सरकार कशामुळं कोसळलं; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडी सरकार कस गेलं याबद्दल मोठा दावा केला आहे. त्यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
-
धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसले; सामनाच्या मुलाखतीत ठाकरेंचा आगडोंब, धोंड्या नेमका कोण?
Uddhav Thackeray Criticize BJP Election Commission : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रॅंडची चर्चा काही थांबायला तयार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एकत्रित विजय मेळाव्यानंतर तर या ब्रॅंडची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. आता सामनाला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत शिवसेना (Shivsena) (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे ब्रॅंडवर भाष्य केलं आहे. “हा ब्रॅंड […]
-
मुंबई गुजरातचीच, मुंबईत केवळ 32 टक्केच मराठी लोक; दुबेंनी ठाकरे बंधूंना पुन्हा ललकारलं
Nishikant Dubey यांनी मुंबई गुजरातचाच भाग होता. आताही केवळ 31-32 टक्के मराठी बोलणारे लोक मुंबईत राहतात. असं म्हणत पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे.









