मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार की नाही? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वाक्यात स्पष्ट केलंय.
देशात लोकशाही, जरांगेशाही येणं अशक्य, या शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआर बोट ठेवत जरांगेंचा समाचार घेतलायं.
सरकार धनगर, मराठा अन् ओबीसी समाजाला फसवत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लेट्सअपशी बोलताना केलायं.
मराठा, ओबीसी, एससी, एसटी या सगळ्यांनी आरक्षणावरुन एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकत्र आले पाहिजे आणि महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे.
पवारांच्या राष्ट्रवादीवर कधीच जातीचं लेबल नव्हते ते कुणी लावलं ते आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई होते. रस्त्यांच्या दुरावस्थेवर गडकरींनीही हात जोडले तर आम्ही कोण?
मराठी अभिनेता अस्ताद काळे याने देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करणाऱ्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह सर्वच राजकारण्यावर आणि राजकारण या क्षेत्रावर परखड टीका केली.