- Letsupp »
- politics
राजकारण
-
तीन-चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकले !
CM Devendra Fadnavis Statement On Local body elections : येत्या तीन ते चार महिन्याच्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) होतील. याची तयारी देखील करायची आहे. जसा महायुतीने महाविजय विधानसभेत मिळवला, तसाच महाविजय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मिळवायचा आहे, त्यासाठी तयारीला लागावं असं आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( CM Devendra Fadnavis) जाहीर […]
-
बांग्लादेशी घुसखोर…राज्यात वोट जिहाद सुरू झालंय; CM फडणवीसांचा गंभीर आरोप
CM Devendra Fadanvis In BJP Adhiveshan Shirdi : विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला (BJP) महाराष्ट्रात घवघवीत यश मिळालंय. त्यानंतर आता शिर्डीत भाजपचं दोन दिवसीय राज्यस्तरीय महाधिवेशन पार पडतंय. राज्यभरातील सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांनी या अधिवेशनाला हजेरी लावलीय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) देखील संबोधित केलंय. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आधुनिक भारतातील चाणक्य […]
-
‘विरोधक खुश झाले होते मात्र महाराष्ट्रात …’, साईनगरीतून विरोधकांवर विनोद तावडेंचा हल्लाबोल
Vinod Tawde : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा (MVA) दारुण पराभव केल्यानंतर आज शिर्डीमध्ये (Shirdi) भाजपकडून (BJP) राज्यस्तरीय
-
देवेंद्रजींनी आधुनिक अभिमन्यू असल्याचं सिद्ध केलं; चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule In BJP Adhiveshan Shirdi : शिर्डीत भाजपचं (BJP) महाअधिवेशन सुरू आहे. यासाठी भव्य तयारी करण्यात आली. त्यानिमित्ताने स्थानिक पातळीवरील भाजपचे कार्यकर्ते, राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांचे आभार मानतो, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाष्य केलं. भाजप नेते अन् महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी येथे भाजपच्या महाअधिवेशनात बोलत […]
-
धनंजय मुंडे राजीनामा कधी देणार? विचारताच अजित पवार भडकले; म्हणाले, तुझं नाव…
Ajit Pawar Reaction On Santosh Deshmukh Murder : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) भडकल्याचं समोर आलंय. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात काही लोकांना अटक झालीय. याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित काही लोकांवर आरोप करण्यात आलाय. खंडणी प्रकरणी देखील काही लोकांना अटक […]
-
…अन्यथा लोक म्हणतील भाजप अन् काँग्रेसमध्ये फरक काय?, अधिवेशनात गडकरींनी नेत्यांचे कान टोचले
आपण लोकांसाठी काय केलं हे महत्वाच आहे. नाहीतर लोक म्हणतील काँग्रेस होत तेव्हाही असेच हाल होते आजही तेच आहेत.









