Jitendra Awhad : महायुती सरकारच्या काळात राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पावरून मध्यंतरी राजकारण तापलं होतं. त्यानंतर महानंद प्रकल्पाचीही (Mahanand Dairy) यात भर पडली होती. महानंद प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. याच संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काल रात्री ट्विट करून […]
Chitra Wagh : पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी शेतमालाला किमान हमी भाव मिळावा या मागणीसाठी दिल्लीकडे मोर्चा वळवला. मात्र या शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जात आहे. त्यासाठी दिल्लीच्या सीमेवर हजारो पोलीस तैनात करण्यात आले. शेतकऱ्यांना रोखण्यासाएठी रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत, यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) सरकारवर जोरदार टीका केली. सरकार शेतकऱ्यांवर (Farmer) गोळ्या झाडण्याच्या […]
Jayant Patil : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील (NCP) फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आज मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात शरद पवार गटाची तोफ धडाडली. या सभेला संबोधित करतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार हाच आमचा पक्ष […]
पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) विरूद्ध काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अशी थेट लढत होईल, शहराध्यक्ष म्हणून सांभाळलेल्या जबाबदारीमुळे जगदीश मुळीक पुण्यातून लोकसभेसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. (Pune Loksabha Election Jagdish Mulik Ravindra Dhangekar) INDIA आघाडीची बुडणारी जहाज प्रियांका गांधींनी सावरली; महिन्याभरानंतर मिळाली Goodnews […]
Bachchu kadu Dismissed Ajay Baraskar : मराठा आंदोलनावरून (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांची प्रहार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडूंनी (Bachchu Kadu) हा निर्णय घेतला. अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत, त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला, […]
Vijay Wadettiwar : कांदा निर्यातबंदी (Onion export ban) हटवण्याची मागणी शेतकरी आणि राजकीय पक्षांकडून केली जात होती. त्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्यव्यापी आंदोलनं केली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी उठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे निर्यात खुली झाल्याची चर्चा सुरू असतांनांच दुसरीकडे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह (Rohit Kumar Singh) यांनी कांदा निर्यात […]