- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘मोदींनी 10 वर्षांत चोऱ्या-माऱ्या शिवाय काहीच केलं नाही’; आंबेडकरांचा घणाघात
Prakash Ambedkar News : मागील 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी चोऱ्या-माऱ्याशिवाय काहीच केलं नसल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. दरम्यान, चंद्रपुरात आज वंचित बहुजन आघाडीची प्रचारसभा पार पडली. चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांनी […]
-
राज ठाकरे म्हणजे कर्ण, भूमिका बदलणं जिवंतपणाचं लक्षण; प्रकाश महाजन स्पष्टच बोलले
Prakash Mahajan : राज ठाकरे म्हणजे आधुनिक कर्ण, भूमिका बदलणं हे जिवंतपणाचं लक्षण असल्याचं प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या राजकीय भूमिकेवर थेटपणे भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात ते टीकेचे धनी होत आहे. […]
-
घरातच रणांगण! आंध्रात भाऊ विरुद्ध बहीण, हरियाणात एकाच कुटुंबात टफ फाईट
Lok Sabha Elections 2024 : राजकारण म्हटलं की कोण कुणाच्या विरोधात शड्डू ठोकील याचा काहीच अंदाज नसतो. निवडणुकीत तर एकाच घरातील सदस्य एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात. आताच्या लोकसभा निवडणुकाही याला अपवाद नाहीत. या निवडणुकीत अनेक मतदारसंघात कुटुंबातील सदस्यांतच राजकीय संघर्ष उडाला आहे. कुठे भाऊ विरुद्ध बहीण तर कुठे नणंद विरुद्ध भावजय अशा लढती होताना […]
-
विश्वजीत कदम अन् विशाल पाटलांना टोकाचा निर्णय घ्यावाचं लागणार; सांगलीसाठी ठाम का? राऊतांनी सांगितलं कारण…
मुंबई : सांगलीच्या जागेवरून काँग्रसे आणि ठाकरे गटात धुसफूस सुरू असून, विश्नजीत कदमांनी सांगलीच्या जागेवरून मविआने फेरविचार व्हावा अशी विनंती काल (दि.10) पत्रकार परिषदेत केली आहे. मात्र, विश्वजीत कदमांच्या या मागणीनंतरही ठाकरे गट सांगलीसाठी आग्रही असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीत ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणं का गरजेचं आहे याची फोड संजय राऊतांनी (Sanjay Raut) सांगितली […]
-
नाराजीची धग सांगली मार्गे मुंबई; जागावाटपात काँग्रेसच्या कठोर भूमिकेची गरज होती : वर्षा गायकवाड
Varsha Gaikwad Comment on MVA Seat sharing : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जागावाटप (Mumbai News) जाहीर केलं. आघाडीचे नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत सारेकाही आलबेल असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे चित्र वरवरचं ठरलं. कारण या जागावाटपानंतर विशेष करून काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली आहे. सांगलीत काँग्रेस नेते कमालीचे नाराज झाले आहेत. तर […]
-
‘बीआरएस’ला नगरी झटका! घनश्याम शेलारांना पक्षात घेत काँग्रेसची बेरीज; अजितदादांनाही धक्का?
Ahmednagar Politics : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या भारत राष्ट्र समितीच्या मोटारीला महाराष्ट्रात ब्रेक लागला आहे. राज्यात अनेक शिलेदारांनी या पक्षाची साथ सोडली आहे. आता आणखी एक मोठा धक्का अहमदनगर जिल्ह्यात बसला आहे. काही दिवसांपूर्वी थेट हैदराबादेत जाऊन बीआरएसचा झेंडा हाती घेणारे वजनदार नेते घनश्याम शेलार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला […]









