Deepak Kesarkar News : मी नारायण राणे यांच्यावर कधीच व्यक्तिगत टीका केली नाही’ असं स्पष्टीकरण देत ही सदिच्छा भेट असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी म्हटलं आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोन कट्टर विरोधी राणे आणि केसरकरांना मानलं जातं. अशातच दीपक केसरकरांनी नूकतीच नारायण राणे यांच्या कणकवलीच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत तब्बल दीड तास चर्चाही […]
Deepak Kesarkar News : शिक्षकांनी शिस्त पाळली नाहीतर आम्ही अपात्र करु शकतो, असं म्हणत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) आपल्या शब्दांवर ठाम असल्याचं दिसून आले आहेत. दरम्यान, बीडमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर दीपक केसरकरांनी एका शिक्षिकेला थेट अपात्र करण्याची धमकीचं दिल्याचं समोर आलं होतं. या संवादाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्यावर आज बोलताना दीपक केसरकरांनी आपली […]
Shambhuraj Desai On Thackeray Group : फ्रीज भरुन कुठं काय जात होतं हे सांगण्याची वेळ आणू नका, नाहीतर आम्हाला सगळं उघड करावं लागणार असल्याचं म्हणत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना सुनावलं आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी एकनाथ शिंदे हे पाकीट घरी घेऊन जाणारे नाहीतर पोहोचवणारे होते, […]
Shambhuraj Desai On Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंना सांगताही येईना आणि सहन होईना, अशीच अवस्था झाली असल्याची जळजळीत टीका राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर भाष्य करीत उद्धव ठाकरे( Udhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परराज्यातील दौऱ्यावर बोट ठेवत टीका केली. उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर शंभूराज देसाई […]
Shambhuraj Desai On Udhav Thackeray : स्वत:चं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून, या शब्दांत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांना चारोळी स्टाईलने प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, दुष्काळ आणि अवकाळी पावसाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सत्ताधारी सरकारवर सडकून टीका केली. या टीकेला शंभूराज देसाईंनी […]
Sunil Tatkare replies Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं. जर सरकार कोसळलं नसतं तर राज्यात भाजप कधीच सत्तेत आला नसता आणि मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्नही सुटला असता, अशी टीका राष्ट्रवादीवर केली होती. त्यांच्या या टीकेवर अजित पवार गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि खासदार […]