- Letsupp »
- politics
राजकारण
-
कांदा निर्यातबंदी का उठली नाही? दिल्लीची हॉटलाइन वापरणाऱ्या विखे पिता-पुत्रांना राम शिंदेंचे चिमटे
Ram Shinde speak on Radhakrishna Vikhe and Sujay Vikhe : अहमदनगरः भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) हे विखे पिता-पुत्रांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नावर आमदार राम शिंदेंना विखेंना चिमटे काढले आहेत. भाजपचे नेते व गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना दोन वेळेला कांद्याच्या प्रश्नासंदर्भात भेटण्याची वेळ का येते? खरे तर […]
-
‘मनोज जरांगेंचा रिमोट शरद पवारांच्या हाती’; जरांगेंच्या महिला सहकाऱ्याचा गौप्यस्फोट
Sangeeta Wankhede On Manoj Jarang patil : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. तरीही मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) पुन्हा उपोषण करण्यावर ठाम असल्याचं सांगत आहेत. अशातच मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले जात […]
-
‘आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, 12 जागा अमान्य’; शिंदेंच्या खासदाराची ‘महायुती’त ठिणगी
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांचा पट राज्यात मांडला जात असताना (Lok Sabha Election) जागावाटपाच्या मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटप सुरळीत होईल असा कितीही दावा नेतेमंडळी करत असली तरी वाद समोर येतच आहेत. आताही असाच एक प्रकार घडला आहे. शिंदे गट आणि भाजपातील धुसफूस समोर आली आहे. खासदार गजानन किर्तीकर […]
-
Anjali Damania : “आधी भुजबळ, आता बारस्करांना उभं केलं”; दमानियांचा सरकारवर हल्लाबोल
Anjali Damania Supports Manoj Jarange : राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण (Maratha Reservation) विधेयक मंजूर करण्यात आले. यानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. या विधेयकावर राज्यपालांची सही होताच कायद्यात रुपांतर होणार आहे. मात्र, या आरक्षणाला विरोध करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुढील आंदोलनाची हाक दिली आहे. तर दुसरीकडे जरांगे पाटील यांचे एकेकाळचे […]
-
Jitendra Awhad : “मुद्दाम रात्री ट्विट करतोय, ‘महानंद’ प्रकल्प गुजरातला”.. आव्हाडांचा संताप
Jitendra Awhad : महायुती सरकारच्या काळात राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पावरून मध्यंतरी राजकारण तापलं होतं. त्यानंतर महानंद प्रकल्पाचीही (Mahanand Dairy) यात भर पडली होती. महानंद प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. याच संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काल रात्री ट्विट करून […]
-
अहो सर्वज्ञानी, ‘सामना’चे मथळे सजवण्यापेक्षा जरा…; चित्रा वाघांची संजय राऊंतावर टीका
Chitra Wagh : पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी शेतमालाला किमान हमी भाव मिळावा या मागणीसाठी दिल्लीकडे मोर्चा वळवला. मात्र या शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जात आहे. त्यासाठी दिल्लीच्या सीमेवर हजारो पोलीस तैनात करण्यात आले. शेतकऱ्यांना रोखण्यासाएठी रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत, यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) सरकारवर जोरदार टीका केली. सरकार शेतकऱ्यांवर (Farmer) गोळ्या झाडण्याच्या […]









