- Letsupp »
- politics
राजकारण
-
BJP : ‘नैतिकतेचं ढोंग रचू नका, आधी ‘मविआ’चं ऑडिट करा’; भाजपाचं ठाकरेंना रोखठोक उत्तर
BJP News : ठाकरे गटाने आज सामनातून भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही फडणवीसांच्या पत्रावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता भाजपही (BJP News) आक्रमक झाला असून भाजपने ठाकरे गटाला सोशल मीडियावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला आता नैतिकतेच्या गप्पा मारण्याचा अधिकार राहिला तरी कुठे?, […]
-
Sanjay Raut : ‘तीन घाशीराम सरकार चालवतात, भाजपाकडे नैतिकताच नाही’; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोध केला. अजित पवार यांनी पत्र लिहून तसं सांगूनही टाकलं. यानंतर राजकारणात सुरू झालेला वाद अजूनही कायम आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडी घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपकडे नैतिकता औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. भाजपाच्या […]
-
Prithviraj Chavan : फडणवीसांच्या मर्जीनेच शिंदे CM अन् अजितदादा DCM; चव्हाणांच्या दाव्याने खळबळ!
Prithviraj Chavan : महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडखोरी केली. त्यानंतर भाजपाच्या साथीने शिंदे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर एक वर्षांनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राष्ट्रवादीत बंडाचे निशाण फडकावत सरकारमध्ये एन्ट्री घेतली. अजित पवार आता राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. या दोन्ही बंडात भाजपाचा छुपा हात असल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. देवेंद्र […]
-
Maharashtra Politics : फडणवीसांनी अजितदादांना पत्र का दिलं? पृथ्वीराजबाबांनी सांगितलं धक्कादायक कारण
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना महायुतीत घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोध केला. अजित पवार यांना पत्र (Ajit Pawar) लिहून तसं स्पष्टपणे सांगूनही टाकलं. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ उडाला. याच मुद्द्यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी गंभीर आरोप केले आहेत. […]
-
‘प्रकाश आंबेडकरांसाठी कोणतीही दारं बंद नाहीत’; वडेट्टीवारांनी एकदाचं सांगून टाकलं
Vijay Wadettivar : नागपूरमध्ये विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी होत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता आगामी निवडणुकाही येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीकडून जोरदार हालचाली सुरु असतानाच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी मोठं विधान केलं आहे. प्रकाश आंबेडकरांसाठी (Prakash Ambedkar) कोणतीही दारं बंद नसल्याचं […]
-
‘इतका स्नेह संबंध, मग पत्र का लिहावं लागलं?’, फोटो ट्वीट करत मनसेचा फडणवीसांना टोला
MNS on Devendra Fadanvis Letter : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) राष्ट्रवादीत असताना सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने त्यांच्यावर दाऊतच हस्तक असा आऱोप केला होता. दरम्यान, आता मलिक जामीनावर बाहेर असून काल त्यांनी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. ते सत्ताधारी बाकावर बसले. यावरूण एकच रणकंदन माजले. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच मांडीला मांडी लावून बसायचं, असा […]










