- Letsupp »
- politics
राजकारण
-
आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं अन् तुमचं घरं पेटवणारं; उद्धव ठाकरेंनी भाजपचं हिंदुत्वच काढलं
Udhav Thackeray On BJP : आमचं हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं अन् तुमचं घरं पेटवणारं असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी भाजपचं हिंदुत्वचं काढलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रायगडमधील रोहामध्ये आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘शिवसन्मान पुरस्कार’ जाहीर; साताऱ्यात शिवजयंतीला होणार वितरण उद्धव ठाकरे म्हणाले, […]
-
Loksabha Election : महाविकास आघाडीकडून लढणार का ? संभाजीराजेंचे थेट उत्तर
Sambhaji Raje on Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचा वारसा असलेले कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपतींना (Sambhaji Raje Chhatrapati) मविआत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. संभाजीराजे हे महाविकास आघाडीत सहभागी झाल्यास त्यांना लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) उमेदवारी मिळेल, अशा बातम्या आज प्रसारित झाल्या. दरम्यान, यावर आता खुद्द संभाजीराजेंनी […]
-
अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरात काहीच नाही पडलं; जयंत पाटलांची खोचक टीका
Jayant Patil News : मोदी सरकारकडून आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. या अर्थसंकल्पावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक टीका केली आहे. अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरात काहीच पडलं […]
-
अजितदादांची जागा रोहित पवार घेत आहेत का? ‘बारामतीमध्येच’ मिळाले स्पष्ट उत्तर
मुंबई : बारामती. हे गावाचे नाव जरी काढले तरी दुसरे नाव येते ते शरद पवार (Sharad Pawar) यांचे. शरद पवार यांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग अशा वेगवेगळ्या माध्यमातून बारामती (Baramati) उभी केली. बारामतीला बालेकिल्ला तयार केले. पण 90 च्या दशकात ते दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले आणि त्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा […]
-
‘मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प’; उद्धव ठाकरेंनी सांगितली भविष्यवाणी
Udhav Thackeray News : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. सत्ताधारी विरोधकांवर आणि विरोधक सत्तांधाऱ्यावर जोरदार टीका करीत आहेत. मोदी सरकारकडून आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याची भविष्यवाणीच उद्धव ठाकरे यांनी केली आहे. रायगडच्या […]
-
भ्रष्टाचार करून भाजपात या, मंत्रीपदं मिळतील ही तर मोदींची गॅरंटी; ठाकरेंची सडकून टीका
Uddhav Thackeray Raigad speech : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने चारशे पारचा नारा दिलाय. यावरून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप (BJP)निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष फोडाफोडीचं राजकारण करते. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधांना संपवत आहे. नुकतचं भाजपने नितीश कुमारांना सोबत घेतलं, त्याआधी अजित पवारांनाही (Ajit Pawar) सोबत घेतलं. अजित पवारांना 70 हजार कोटींचा […]








