- Letsupp »
- politics
राजकारण
-
मेक इंडियात कांदा येत नाही का ? भाजप आमदारांसमोरच बच्चू कडू मोदींवर बरसले !
Maharashtra Assembly Session: नागपूरः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत (Maharashtra Assembly) बोलताना बच्च कडू (Bachchu Kadu) यांनी राज्यासह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट सभागृहात टीका केली. यावेळी भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सदस्य सभागृहात होते. बच्चू कडू हे मंत्री गिरीष महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव घेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नांवर बोलत होते. […]
-
फडणवीसांनी सांगितला ‘द डर्टी पिक्चर’चा किस्सा, एका दमात तीन ‘शो’ पाहिले
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना द डर्टी पिक्चरचा किस्सा सांगितला. यानंतर सभागृहात चांगलाच हशा पिकला. ते म्हणाले की महाराष्ट्र सरकारने डान्सबार (Dancebar Act) विरोधात कायदा केला. आजही कुठं डान्सबार सुरु असल्याच्या बातम्या आल्या तर आपण कारवाई करतो, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधानपरिषदेत सांगत होते. त्यावेळी बाजूचे सदस्य म्हणाले की आमदार […]
-
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा भाजपला फटका? म्हणून होतेय टीका…
Manoj Jarange Vs Devendra Fadnavis मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील हे आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आव्हान देऊ लागले आहेत. भाजप देखील आता त्यामुळे सावध झाला आहे. वरवर पाहता हा वाद जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा दिसत आहे. प्रत्यक्षात जरांगे हे भाजपच्या विरोधात खेळ्या करत असल्याचा संशय भाजपला येऊ लागला […]
-
Maharashtra Assembly Session: तुम्ही भिकारचोट योजना आणतायत; बच्चू कडू सरकारवर तुटून पडले
नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत (Maharashtra Assembly) बोलताना बच्च कडू (Bachchu Kadu) यांनी राज्यासह केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. भाजपवाले असू दे की, काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले असू की, आम्ही असू. शेतकऱ्यांना घामाचा दाम मिळत नाही. कोणत्याच सरकारमध्ये ही धमक नाही. तुम्ही भिकारचोट योजना आणतायत. दोन रुपयांनी धान्य देऊन भिकारचोट धंदा करत आहात, असे विधानही बच्चू […]
-
‘शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून सरसकट दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार….’; वडेट्टीवारांची मागणी
Vijay Wadettiwar : दुष्काळ, पाणीटंचाई, अवकाळी पाऊस, गारपिट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, हमीभावाचे गाजर, निर्यात बंदीचा फटका, बोगस बियाणे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं बळीराजा मोठ्या संकटाचा सामना करत आहे. या संकटातून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी सरकारने कर्जमुक्त करावे, चाळीस दुष्काळग्रस्त तालुक्यांप्रमाणे 1 हजार 21 महसुली मंडलाना लाभ द्यावेत, पिकाच्या वर्गवारीनुसार मदत करावी, बिनव्याजी पिक कर्ज द्यावं, वीज […]
-
‘…तोच न्याय प्रफुल्ल पटेलांना लावणार का?’, मलिकांच्या मुद्यावरून ठाकरेंनी फडणवीसांना घेरलं
Uddhav Thackeray : सध्या जामिनावर असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली होती. ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले होते. त्यामुळे भाजपची मोठी कोंडी झाली होती. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेणं योग्य होणार नाही, असं सांगितलं. यावर आता ठाकरे गटाचे नेते […]









