Devendra Fadnavis On Nitish Kumar : बिहारमध्ये(bihar) शिक्षक भरती नियमातील बदलांच्या निषेधार्थ आणि शिक्षकांच्या मागणीसाठी भाजपने विधानसभेवर मोर्चा काढला. त्यावेळी भाजप(BJP) कार्यकर्त्यांशी पोलिसांची झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात भाजपच्या एका नेत्याचा मृत्यू झाला. या घटनेवरुन भाजप नेत्यांनी बिहार सरकारवर(Bihar Govt) जोरदार निशाणा साधला आहे. त्यातच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी देखील […]
Sugarcane Price Control Committee :राज्य सरकारने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांना जोरदार दणका दिला आहे. शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळावा यासाठी झटणाऱ्या नेत्यांनाच वगळून ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. फक्त राजू शेट्टीच नाही तर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), रघुनाथ पाटील यांनाही या समितीतून […]
Ncp Crisis : शरद पवार साहेबांची ही गुगली असेल तर 4 वर्षांनी कळणार असल्याचं मोठं विधान अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केलं आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लहामटे यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. कारण पहाटेच्या शपथविधीबाबत तब्बल तीन वर्षांनी शरद पवार यांनी […]
Ambadas Danve on Bachchu Kadu : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, अजूनही राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet expansion) आणि खातेवाटपाचा तिढा काही सुटेना. त्यामुळे सरकारमधील शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी तर थेट आपण मंत्रिपदाच्या […]
Raj Thackeray On Politics : राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अजित पवार(Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमध्ये(NCP) बंड करुन शिंदे-फडणवीस सरकारला(Shinde-Fadnavis government) पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणाचा (Politics)नवा अध्याय सुरु झाला आहे. त्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, राज्यामध्ये जो व्याभिचार सुरु आहे, तो […]
Maharashtra Political Crisis : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Political Crisis) आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची […]