- Letsupp »
- politics
राजकारण
-
आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय नको, अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाने पक्षावरच दावा ठोकला आहे. राष्ट्रवादी कोणाची, या मुद्द्यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गटात सध्या मोठा संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांनी पक्षावर आपला दावा सांगितला आहे. सध्या याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commission) सुनावणी झाली आहे. दरम्यान, आता अजित पवार […]
-
खातं हसन मुश्रीफांकडे आणि प्रश्न मला…; तानाजी सावंतांनी दाखवलं मुश्रीफांकडे बोट
Tanaji Sawant : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital Death) 41 रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होत आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. दरम्यान, रुग्णालयातील मृत्यूंना संपूर्ण मंत्रिमंडळच जबाबदार असल्याचे सावंत यांनी सांगितलं होतं. तर आज त्यांनी हसन […]
-
भाजपने फडणवीसांवर अन्याय केला, 105 आमदार असुनही…; सुप्रिया सुळेंचा टोला
Supriya Sule : गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मविआचं सरकार आलं. त्यानंतर अडीच वर्षींनी मी पुन्हा येईलची घोषणा देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. तेव्हा मुख्यमंत्रीपद फडणवीसांना मिळेल, असं वाटत होतं. पण, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं. आता अजित पवार गटही सत्तेत सहभागी झाला. दरम्यान, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री करू, असं […]
-
Sanjay Shirsat : ‘मी आता न बोललेलंच बरं’; ‘त्या’ वक्तव्यावर शिरसाटांची सपशेल माघार
Sanjay Shirsat : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रात जावं राज्यात एकनाथ शिंदे आहेत असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर ते भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आले होते. काल दिवसभरात त्यांच्यावर जोरदार टीका झाल्यानंतर आता त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देत सारवासारव केली. शिरसाट म्हणाले, मी काल देवेंद्रजींबाबत […]
-
राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रिपद मिळाल्यानं अन्याय झाला का? भरत गोगावले म्हणाले…
Bharat Gogawale : दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली आणि ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. सुरूवातीला फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारभार पहात होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात भरत गोगावलेंना (Bharat Gogawale)डावलण्यात आलं. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गट सत्तेत सहभागी झाला आणि त्यांना ९ मंत्रिपदं मिळाली. […]
-
युवकांच्या प्रश्नांसाठी रोहित पवार मैदानात, पुणे ते नागपूर काढणार युवा संघर्ष यात्रा
Rohit Pawar : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा काढल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेची घोषणा केली. राज्यातील बेरोजगार तरुण, स्पर्धा परीक्षा देणारे युवा, डिग्री असूनही हाताला काम नसणारे विद्यार्थी, हे सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता रोहित पवार (Rohit Pawar) मैदानात उतरले आहेत. यासाठी ते युवा संघर्ष […]










