Uddhav Thackeray On BJP : एका वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं होतं. शिवसेना देवेंद्र फडणवीसांनी फोडल्याचं बोलल्या जातं. अनेकदा त्यांच्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी टीकाही केली. दरम्यान, आज उबाठाचे नेते उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) औरंग्या जिवंत असून शिवसेना फोडणारा हा औरंग्याच असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. (Uddhav […]
Vijay Wadettiwar : अजितदादा मैत्रीचा पक्का पण सत्तेचाही पक्का माणूस असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मिश्किल अंदाजात टोला लगावला आहे. विजय वडेट्टीवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना वडेट्टीवार यांनी दादांना मिश्किल अंदाजात टोला लगावला आहे. ‘भाजपला चोरांच्या मांडीला मांडी लावून […]
अमरावती : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (mla Bachchu Kadu) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. दुधाबाबत त्यांनी सरकारला घेरलं होतं. यानंतर त्यांनी थेट सरकारविरोधात दंड थोपटलेत. आता कडू यांनी शेतकरी, शेतमजून, वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर (Amravati Divisional Commissioner Office) मोर्चा काढण्याची घोषणा […]
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार सरकारमध्ये सामील आज राज्याच्या राजकारणात पुन्हा तशीच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू जयंत पाटीलही भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जयंत पाटील यांच्या भेटीनंतर सुरू झाल्या. आता या चर्चांवर खुद्द जयंत पाटील यांनीच माध्यमांसमोर येत खुलासा दिला […]
Jayant Patil meets Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड होऊन अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर अनेक आमदार शरद पवारांना सोडून अजित पवारांबरोबर गेले आहेत. परंतु प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व त्यांच्या संबंधित आमदार हे शरद पवारांबरोबर राहिले आहेत. परंतु आता ते शरद पवारांना सोडून जातील, अशी राजकीय शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील अस्थिर वातावरणावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर तोफ डागली आहे. मणिपूर, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या सीमांवर दंगली घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हरियाणात दंगली झाल्या. मणिपुरात तर अजूनही हिंसाचार सुरू आहे. आता हे लोक महाराष्ट्रात तसं वातावरण तयार व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप राऊत यांनी […]