- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘…तोच न्याय प्रफुल्ल पटेलांना लावणार का?’, मलिकांच्या मुद्यावरून ठाकरेंनी फडणवीसांना घेरलं
Uddhav Thackeray : सध्या जामिनावर असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली होती. ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले होते. त्यामुळे भाजपची मोठी कोंडी झाली होती. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेणं योग्य होणार नाही, असं सांगितलं. यावर आता ठाकरे गटाचे नेते […]
-
सुनील प्रभूंकडून मला एकही व्हीप बजावण्यात आला नाही; उदय सामंताचा दावा
Shiv Sena MLA disqualification hearing : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात(Shiv Sena MLA disqualification) मुंबईत सुरू असलेली सुनावणी आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून नागपुरात सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. सुरूवातीला उद्धव ठाकरे गटाच्या प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी झाली. यानंतर आता शिंदे गटाच्या आमदारांची सुनावणी सुरू झाली आहे. […]
-
‘सरकार पडणार’ आदित्य ठाकरेंची बुद्धी भ्रष्ट झालीयं’; राधाकृष्ण विखेंचं प्रत्युत्तर
Radhakrushna Vikhe On Aaditya Thackeray : सरकार गेल्याच्या वैफल्याने आदित्य ठाकरेंची बुद्धी भ्रष्ट झाली असल्याची टोलेबाजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe patil) यांनी केली आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी येत्या 31 डिसेंबरला सरकार पडणार असल्याचं भाकीत केलं आहे. त्यावर बोलताना राधाकृष्ण विखे यांनी निशाणा साधला आहे. विखे यांनी बारामतीतून माध्यमांशी संवाद साधला. […]
-
‘लेकरु…लेकरु म्हणत राजकीय ढेकरु..,’; राणेंनंतर प्रसाद लाड यांनीही जरांगेंना सुनावलं
Prasad Lad On Manoj Jarange Patil : लेकरु, लेकरु म्हणत आता राजकीय ढेकरु द्यायला सुरु केलं, असल्याचं म्हणत विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना सुनावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभर जाहीर सभा सुरु आहेत. या सभेतून मनोज जरांगे यांनी […]
-
‘तुम्ही फडणवीसांविरोधात बोलाल तर गाठ…’; नितेश राणेंचा जरांगेंना थेट इशारा
Nitesh Rane On Manoj Jarange : सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. याच मुद्यावरून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी झाली होती. शिवाय, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सातत्याने फडणवीस यांच्यावर टीका झाली. आताही […]
-
‘ओबीसी-मराठा बांधवांनी एकमेकांच्या अंगावर..,’; किल्लारीच्या सभेत जरांगेंनी दिली मोठी जबाबदारी
Manoj Jarange Patil : ओबीसी आणि मराठा बांधवांनी एकमेकांच्या अंगावर जायचं नाही ही दोन्ही समाजाच्या लोकांवर जबाबदारी असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) दोन्ही समाजबांधवांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे राज्यभर सभा घेत आहेत. जरांगे आज लातूर दौऱ्यावर आहेत. लातूरमधील औसानंतर किल्लारीमध्ये सभा पार पडली. या सभेत […]









