- Letsupp »
- politics
राजकारण
-
कोंबडी चोर ते नेपाळी वॉचमनचं पोरं…; राणे अन् भास्कर जाधवांच्या वादाची वात कुठून पेटली
कणकवली : गुहागर येथे 16 फेब्रुवारीला भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या सभेपूर्वी चिपळूण येथे मोठा राडा झाला. या राड्याचे रूपांतर थेट राणें यांच्या गाडीवर दगडफेक करण्यापर्यंत पोहचले आणि गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला शाब्दीक वाद थेट हल्ल्यापर्यंत येऊन पोहोचला. आता निलेश राणे आणि भास्कर जाधवांचा (Bhaskar Jadhav) वाद नेमका काय? […]
-
Milind Deora : काँग्रेस का सोडली? देवरा म्हणाले, काँग्रेस सोडताना भावूक झालो होतो पण..
Milind Deora : लोकसभा निवडणुकीच्या आधी (Lok Sabha Election 2024) राज्यात काँग्रेसला एकापाठोपाठ तीन मोठे धक्के बसले. आधी मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. नंतर मुंबई काँग्रेसमधील आणखी एक नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडली. या घटना ताज्या असतानाच मागील आठवड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला. […]
-
NCP Crises : अजितदादांचा राग पण कोल्हे थेट लंकेंच्या मंचावर झळकणार, लोकसभेपूर्वीच लंकेंचे ‘महानाट्य’
NCP Crises – राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर (NCP Crises) राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) अजित पवार गटात तर खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटात आहेत. मात्र लोकसभेपूर्वीच निलेश लंके यांनी डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकार करणार असलेले शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे नगर शहरात आयोजन केले आहे. वेगवेगळ्या गटात असलेले हे दोन […]
-
Ramdas Kadam : …तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन भांडी घासावीत; रामदास कदमांचं थेट आव्हान
Ramdas Kadam : शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam ) यांनी उद्धव ठाकरेंना (Udhhav Thackeray ) एक आव्हान दिलं आहे. कदम म्हणाले की, एकाही आमदारांनी खोके घेतले असतील तर मी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन भांडी घाशीन आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन भांडी घासावीत. असं म्हणत ठाकरेंना कदमांनी थेट […]
-
शिंदेंनी तिढा सोडवला! जे कुणबी त्यांना आधीपासूनचे आरक्षण, नोंदी नसलेल्यांना स्वतंत्र आरक्षण
Eknath Shinde on Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) आयोगाचे अध्यक्षांकडून हा अहवाल स्वीकारला. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा […]
-
‘इंडिया आघाडीला भविष्य नाही म्हणूनच..,’; अशोक चव्हाणांची पहिलीच टीका
Ashok Chavan News : इंडिया आघाडीला भविष्य नाही म्हणूनच एक-एक पक्ष साथ सोडत असल्याची टीका भाजपचे नेते अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी केली आहे. दरम्यान, नूकताच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच इंडिया […]









