सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा असे वक्तव्य नितेश राणे यांनी या मेळाव्यात केलं.
राज्यातील जवळपास पाच लाख लाडक्या बहिणींचा निधी महिला बालविकास विभागाकडे पडून असल्याची माहिती समोर आली आहे.
एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि अनुभवलं.
राहुल गांधी यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
वेळ पडल्यास स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचा निर्णय झाल्यास आपली स्वतंत्र तयारी असणे गरजेचे आहे असे सूचक वक्तव्य पारनेरचे आमदार काशीनाथ दाते यांनी केले.
राजकारणाचा 'खेळ' शिरसाटांना उमगलाच नाही? चूक केली चक्रव्यूहात अडकले अन्..