पीएम मोदींची मेमरी लॉस झाल्याची टीका त्यांनी केली. त्यांच्या सध्याच्या धोरणांमुळे देशातील जनतेचं मोठं नुकसान होत आहे
परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. गुणवत्ता वाढीसाठी बाला उपक्रम राबविण्यात आला.
आज आपल्या टाकळी गावामध्ये विविध विकास कामे पार पडली असून आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. या विकास कामांबरोबरच आपले
निवडणुकीत आघाडी आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याबाबत तर्क लावले जात आहेत. यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे.
तालुक्यातील माझा सामान्य माणूस सदैव सुखी व्हावा, यासाठी वळसे पाटलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तालुका जपला.
लाडकी बहीण योजनेत महिलांना त्यांनी दीड हजार रुपयांप्रमाणे पैसे दिले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम काही ना काहतरी नक्कीच होईल.