हिदी भाषेवरून राज ठाकरे आज पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्या आज सरदार वल्लभभाई पटेल मोरारजी देसाई यांच्यावर वार केले.
मिरा भाईंदर येथे राज ठाकरे यांनीि आज जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हमला केला. हिंदी भाषेवरून थेट इशाराच दिला.
दि. ३० जूनपासून सुरू झालेले हे अधिवेशन अनेक वादळी चर्चा, प्रश्न आणि घडामोडींनी गाजल. त्यानंतर आज अखेर तेसंपलं आहे.
Anil Parab On Yogesh Kadam : महाराष्ट्र विधिमंडाळाच्या पावसाळी अधिवेशन सुरु असून आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या
कायम वादाच्या केंद्रस्थानी असणारे संभाजी भिडे गुरूजी यांनी पुन्हा एकदा मोठ्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांनी तिरंग्यावर भाष्य केलं.
Uddhav Thackeray Criticizes Devendra Fadnavis : विधीमंडळाचं तीन आठवड्यांचं अधिवेशन आज संपत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) सरकारवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली. सरकार म्हणजे केवळ गोंधळ, सत्तेचा माज आणि लोकशाहीचा खून अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना उद्धव ठाकरे […]