नेपाळसह भारतात राजेशाही लागू करा, अशी मागणी ज्योतिषपीठाचे शंकाराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केलीयं.
कर्जदाराने कर्ज न भरल्यास फोन लॉक करण्याबाबची योजना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून आखण्यात येत आहे.,
फिजियोथेरपिस्ट या आरोग्य सेवा व्यावसायिकांना आता स्वतःला डॉक्टर म्हणवून घेता येणार नाही. त्यांना तसा अधिकारच नाही.
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना रद्द होण्यासाठी दाखल याचिकेवर तत्काळ सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलायं.
रस्त्यांवर फिरणाऱ्या जवळपास दहा लाख भटक्या श्वानांच्या शरीरावर मायक्रोचीप लावण्यात येणार आहे.
टॅरिफच्यावरून भारत-अमेरिकेतील संबंध बिघडले आहेत. या दरम्यान ट्रम्प यांनी मोठं विधान केलं. त्यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे संकेत दिले. त्यावर मोदींनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.