आम्हाला कितीली अडवण्याचा, आमची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही लढणार, अशा परिस्थितीत आमचा नेता हसतो अस म्हणत संजय राऊतांची भाजपवर टीका.
शिवसेनेला निवडून येण्याची सवय आहेच. मात्र, आपल्यातून गेलेल्या गद्दारांना गाडून निवडून येण महत्वाचं आहे असं अंबादास दानवे म्हणाले.
पुण्यातील वडगाव शेरी, हडपसर, कोथरूड या जागा आम्हालाच मिळायला हव्यात असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
सीबीआयला पत्र लिहिलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो पण फडणवीस काय सीबीआयचे डायरेक्टर आहेत का?
इंदापूर विधानसभेत प्रवीण माने शरद पवार गटाकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे. तर, हर्षवर्धन पाटील अपक्ष मैदानात उतरतील अशी चर्चा रंगली आहे.
रोज मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ताम्हिणी घाट खचला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने 5 ऑगस्टपर्यंत रस्ता बंद केला आहे.