सध्या परतीच्या पावसाचे वारे वाहत आहेत. दरम्यान शेजारील नेपाळमध्ये वादळी पाऊस झाला आहे. त्याचा काहीचा फटका बिहारला बसण्याची शक्यात आहे.
आरोपींनी पोलिसांवरच गोळीबार केला तर पोलीसांनी बंदूक शोकेसमध्ये ठेवायच्या का, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे यांनी शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच, त्यांनी इशाराही दिला आहे.
विधानसभा तोंडावर आल्याने मोठे-मोठे राजकीय भूकंप हापायला मिळणार आहेत. 2019 नंतर एकाच पक्षाचे दोन पक्ष सध्या अशी स्थिती आहे.
शिरूर : तालुक्यात सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक माऊली कटके आयोजित उज्जैन वारीची जोरदार चर्चा सुरु आहे. या मोफत दर्शन यात्रेच्या माध्यमातून आजपर्यंत तब्बल 15 हजार नागरिकांनी उज्जैन दर्शन घेतले आहे. याच यात्रेच्या सहाव्या टप्प्यातील भाविकांच्या ट्रेनचे 28 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता प्रस्थान होणार आहे. सहाव्या टप्प्यात शिक्रापूर, सणसवाडी जिल्हा परिषद […]
अरे दिवट्या, तुलाला संधी दिली, पण तू सोडून गेला आता तुझा काय बंदोबस्त करायचा ते हे लोक करतील. - शरद पवारांचा आमदार टिंगरेंना इशारा