Swatantrya Veer Savarkar Randeep Hooda kept his word : रणदीप हुडाचा ( Randeep Hooda ) पहिला दिग्दर्शित चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ ( Swatantrya Veer Savarkar Movie ) रिलीज होण्यापूर्वीपासून आतापर्यंत खूप गाजला होता. तसेच या चित्रपटाचं पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचं खास कनेक्शन आहे. काय आहे हे कनेक्शन पाहुयात… OnePlus Nord CE4 भारतात लॉन्च! […]
Shirur Lok Sabha : पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर या दोन मतदारसंघांची जास्त चर्चा (Shirur Lok Sabha) होत आहे. बारामतती नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होत आहे. तर शिरुर मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आमनेसामने (Amol Kolhe) आहेत. त्यामुळे ही लढतही अटीतटीची होणार आहे. शिरुर मतदारसंघात स्वतः अजित […]
Pune Loksabha Election : मी काय किंवा मुरलीधर आण्णा काय आमच्या सर्वांसाठी फक्त कमळ हाच उमेदवार असल्याचं म्हणत भाजपचे नेते जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनाच सपोर्ट असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर वडगाव शेरीत आज आयोजित मेळाव्यात जगदीश मुळीक […]
Vijay Shivtare Viral Letter : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातून युटर्न घेतल्यानंतर त्यांच्यावर टीकेची तोफ डागण्यात येत आहे. विजय शिवतारेंना अनेक सवाल करण्यात येत असून सोशल मीडियावर कार्यकर्त्यांकडून प्रश्नांचा भडीमार करणारं पत्रच व्हायरल झालं आहे. याच पत्राला शिवतारे समर्थकांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. विजय शिवतारे यांचे पुरंदरमधील […]
Ravindra Dhangekar : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान सध्या त्यांच्या शिक्षणावरून विरोधकांकडून त्यांना चांगलं ट्रोल केले जात आहे. मात्र ट्रोलिंग दरम्यान महायुतीचे मंत्री असलेले छगन भुजबळ हे रवींद्र धंगेकर यांच्या मदतीला धावून आले आहेत. ते म्हणाले की, अनेक नेत्यांचे शिक्षण […]
Vijay Shivtare U turn राजकारणात विरोधकांवर हल्ला करताना इतकेही पुढे जाऊ नये की तेथून इंचभर सुद्धा मागे फिरणे मुश्किल व्हावे, असा वडिलकीचा सल्ला अनेक ज्येष्ठ राजकारणी देतात. राजकारण हे नेहमीच तडजोडींचे असते. पण ती तडजोड विश्वासार्ह वाटणे तितकेच महत्वाचे. तडजोड केल्यानंतर आपलाच मोहरा त्यात बळी जायला नको, ही एक खबरदारी घ्यावी लागते. असाच अनुभव पुरंदरचे […]