पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झुकतं माप मिळाल्याचं दिसत आहे. तर १६ जिल्ह्यांची पाटी मात्र कोरीच राहिली आहे.
पुणे जिल्ह्याच्या वाट्याला चार मंत्रिपद मिळाली आहेत. तर अहिल्यानगर जिल्ह्याला फक्त एकच लाल दिवा मिळाला आहे.
दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना मंत्रिपदी संधी मिळालेली नाही.
भाजपकडून मंत्रिपदासाठी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), राष्ट्रवादीकडून अजित पवारांसह दत्तात्रय भरणे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
सुमारे दोन वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविल्यानंतर बाळासाहेब खेर हे 1940 नंतर परत एकदा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभागी झाले होते.
बारामती : शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त काल (दि.12) उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटूंब पवारांच्या दिल्लीतील निवास्थानी भेट देत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या. यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या सर्वात आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज असून, मूठ घट्ट […]