Team India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लवकरच (IND vs ENG Test Series) सुरु होणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा (Team India) इरादा आहे. मात्र त्याआधीच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. झारखंडचा डावखुरा फलंदाज सौरभ तिवारीने […]
IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार फलंदाज के.एल.राहुल (KL Rahul)कसोटीतून बाहेर पडला आहे. राहुल दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे राहुलला विश्रांती दिली जाणार आहे. राहुलच्या जागी निवड समितीनं कर्नाटकचा युवा खेळाडू देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal )स्थान दिलं आहे. पडिक्कलला संघात स्थान […]
Rohit Sharma 12th Fail Movie: ’12th फेल’ (12th Fail Movie) सिनेमाने चाहत्यांच्या मनात स्वतःचे अनोख स्थान निर्माण केलं. विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांच्या ’12th फेल’ सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. तर दुसरीकडे अभिनेता विक्रांत मेसी आणि अभिनेत्री मेधा शंकर हिने देखील त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला. आता टीम इंडिया (Team India) लोकप्रिय कर्णधार […]
India vs Australia U19 World Cup final : आयसीसीच्या 19 वर्षांखालील (U19 World Cup) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) भारतचा (India) 79 धावांनी पराभव करत विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 254 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज अपयशी ठरले. भारतीय संघ अवघ्या 174 धावांत गारद झाला आहे. कसोटी चॅम्पियनशीप, एकदिवसीय विश्वचषकानंतर 19 […]
IND Vs Aus : आयसीसीच्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताची खराब सुरु झाली आहे. 254 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताची इनिंग सुरु झालीयं. सध्या 5 षटकांनंतर भारताच्या 10 धावा झाल्या आहेत. पहिल्या 5 षटकांतच भारताला पहिला धक्का बसला आहे. तिसऱ्या षटकांतील दुसऱ्या बॉलवर भारताची पहिली विकेट पडली आहे. अर्शिन कुलकर्णी झेलबाद झाला आहे. अर्शिनने 6 बॉलमध्ये […]
Cricket News : क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात कर्णधाराची (Cricket News) भूमिका महत्त्वाची असते. कर्णधारावरच संघाची सगळी भिस्त असते. संघाचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर असते. ज्यावेळी संघ एखादा सामना किंवा मालिका जिंकतो त्यावेळी या यशाचे क्रेडिट कॅप्टनलाच दिले जाते आणि जर संघाने सामना गमावला तर या पराभवाचे खापरही कर्णधारावरच फोडले जाते. काही खेळाडू असे असतात जे […]