Team India Australia Tour : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया ( Team India Australia Tour ) यांच्यातील बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेची अखेर घोषणा झाली आहे. यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळला जाणार आहे. तसेच या मालिकेतील इतर सामने हे ॲडलेड ब्रिजबेन मेलबर्न आणि सिडनी या ठिकाणी […]
R Ashwin : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन ( R Ashwin ) यांने नुकत्याच त्याच्या करिअरमधील सर्वात कठीण काळाबाबत एक मोठा खुलासा केला. यावेळी अश्विनने सांगितलं की 2017 मध्येच आपण क्रिकेट सोडून एमबीए करण्याचा निर्णय घेतला होता. कारण 2017 पर्यंत अश्विन क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय टीमचा प्रमुख सदस्य होता. मात्र 2017 नंतर […]
Amitabh Bachchan Hospitalization Fake News: मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे करोडो चाहते आहेत, कायम अभिनेत्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतात. काल बातमी आली होती की, बिग बी यांची प्रकृती खालावली असल्याची आणि त्यामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. (Fake News) संध्याकाळपर्यंत बिग बींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची […]
T20 World Cup 2024 : यंदाचा टी 20 वर्ल्डकप अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशात (T20 World Cup) होणार आहे. या स्पर्धेची जोरदार तयारी आयसीसीकडून केली (ICC) जात आहे. या स्पर्धेत जवळपास 20 संघ सहभागी होणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने क्रिकेट संघ सहभागी होण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ आहे. क्रिकेटच्या स्पर्धेत पावसाची नेहमीच अडचण […]
Who is Tanush Kotian : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या (Ranji Trophy Final) संघाने विदर्भाचा पाडाव करत विजेतेपद (Vidrabha) पटाकवलं. या सामन्यात फिरकी गोलंदाज तनुश कोटियन (Tanush Kotian) चमकला. त्याच्या धारदार गोलंदाजीपुढे विदर्भाचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. फलंदाजीतही त्याने कमाल केली. या सामन्यात तनुशने सात विकेट्स घेतल्या. तनुशने साधारणपणे नऊ किंवा दहा […]
Mumbai Beat Vidarbha in Ranji Trophy Final and Clinch its 42nd Title : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाने (Ranji Trophy) दमदार कामगिरी करत विदर्भ संघावर मात केली. या सामन्यात मुंबई संघाने विदर्भ संघाचा 169 धावांनी पराभव करत रणजी चषकावर नाव कोरलं. या सामन्यात मुंबईने विदर्भासमोर 538 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना […]