मध्यप्रेदश : महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या (khelo india youth games) पाचव्या पर्वात १६१ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले आहे. (maharashtra ) तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद महाराष्ट्राने पटकावले. (champion ) याअगोदर २०१९ पुणे आणि २०२० आसाम या ठिकाणी महाराष्ट्र विजेते ठरले. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी ३ सुवर्ण आणि प्रत्येकी १ रौप्य, तसेच ब्रॉंझपदकाची […]
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरू असलेल्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी 2023 ची तिसरी कसोटी 1 मार्चपासून धर्मशाला येथे होणार होती, (Ind Vs Aus Test) परंतु धर्मशालाचे मैदान सध्या सामन्याचे आयोजन करण्यास अनुकुल नसल्याने ही कसोटी दुसऱ्या ठिकाणी हलवली जाणार आहे. (Ind Vs Aus ) सध्या बीसीसीआयने (BCCI) तिसऱ्या कसोटीच्या स्थानाविषयी कोणताही खुलासा […]
केपटाउन : भारताच्या महिला संघाने पाकिस्तानचा (IND vs PAK) पराभव करीत आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये (Women T20 World Cup) दणदणीत विजय मिळवला. भारतानं 7 विकेट राखून पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्ताननं उभारलेलं आव्हान सहजरित्या पार करण्यात संघाला यश आलं. जेमिमा रॉड्रिग्ज हिने अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानच्या तोंडून विजयाचा घास हिरावला. ऋचा घोष हिने 31 धावांची खेळी […]
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत महिला टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. आज रविवार दिवशी भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात हाय व्होल्टेज सामना होणार आहे. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारत व पाकिस्तान सामना म्हंटले की क्रिकेटप्रेमींना कमालीची उत्सुकता असते. त्यामुळे आजचा सामना देखील रंगतदार होईल अशी आशा आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर […]
नागपूर : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 च्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी, रवींद्र जडेजा गोलंदाजी करताना बोटांना मलम लावताना महागात पडले. ICC ने त्याची 25% मॅच फी कापली आहे. जडेजाने अंपायरच्या परवानगीशिवाय मलम लावल्यामुळे त्याचावर हि कारवाई करण्यात आली. यासोबतच जडेजाला डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. या प्रकरणावर ICC ने एक निवेदन जारी केले आहे की, ‘रवींद्र […]
नागपूर : भारतीय संघाने (India) पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia) एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियासाठी अप्रतिम खेळ दाखवला. दुसऱ्या डावात अश्विनची गोलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना खेळात आली नाही. यामुळे त्यांच्या विकेट्स पडल्या. पहिला सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. […]