- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
भारताला मोठा धक्का, कसोटी पाठोपाठ ‘हा’ खेळाडू एकदिवसीय सामन्यातून झाला बाहेर
मुंबई : नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय निवडकर्त्यांनी भारतीय संघाची घोषणा केली आहे. मात्र सामन्यांपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. या मालिकेत भारतीय संघाचा एक मोठा चेहरा अनुपस्थित असणार आहे. विशेष म्हणजे हा खेळाडू दुखापतीमुळे तब्बल तीन ते चार महिने मैदानापासून […]
-
Ind Vs Aus : के.एल. राहुलनंतर या खेळाडूला बाहेर करण्याची होत आहे मागणी
Ind Vs Aus : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतलेली आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने हे भारताने जिंकले आहेत. तर तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन केले आहे. या मालिकेत के. एल. राहुलचे प्रदर्शन अत्यंत खराब राहिले आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी एका […]
-
…म्हणून सुनील गावस्कर थेट ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांवर भडकले
मुंबई : भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीवर चांगलेच संतापले असल्याचे दिसून आले आहे. ऑस्ट्रेलियन संघाने अहमदाबाद कसोटी जिंकून ही चार सामन्यांची मालिका अनिर्णित ठेवली तरी ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी राजीनामा द्यावा, असे गावस्कर म्हणाले आहे. दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे तीन सामने झाले असून यामधील 2 सामन्यात भारताने विजय मिळवला तर एका […]
-
कोहलीच्या कारकिर्दीला ग्रहण, पाहा आकडेवारी काय सांगते
नवी दिल्ली : विराट कोहलीच्या गेल्या 5 वर्षातील खराब कामगिरीचा परिणाम त्याच्या कसोटी फलंदाजीच्या सरासरीवर देखील स्पष्टपणे दिसून येतो जो एका वेळी 50 पेक्षा जास्त असायचा. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम आहे. विराट कोहलीच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. एवढेच नाही तर विराट कोहलीची फलंदाजीची सरासरीही कमी होत आहे. […]
-
पराभवानंतर टीम इंडियात होणार बदल? रोहित ‘यांना’ दाखवणार बाहेरचा रस्ता
अहमदाबाद : इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 विकेट्सने दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यातील विजयासह कांगारू संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 च्या अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे. त्याचबरोबर शेवटचा कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला आपल्या संघात काही बदल करू शकते. भारतीय संघाला वर्ल्ड […]
-
‘रेस्ट ऑफ इंडियाने’ मध्य प्रदेशचा पराभव करून इराणी चषक जिंकला
नवी दिल्ली : रेस्ट ऑफ इंडियाने मध्य प्रदेशचा 238 धावांनी पराभव करत इराणी चषक जिंकला आहे. या विजयाचा हिरो ठरला 21 वर्षीय फलंदाज यशस्वी जैस्वाल, ज्याने पहिल्या डावात 213 आणि दुसऱ्या डावात 144 धावा केल्या. भारताचा शेष कर्णधार मयांक अग्रवाल अंतिम फेरीत फ्लॉप ठरला. असे असतानाही त्यांच्या संघाने ही प्रतिष्ठेची ट्रॉफी जिंकली. या सामन्यात एकूण […]










