नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयकडून न्युझीलंड विरूद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 सीरीजसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये टी20 साठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला डच्चू देण्यात आला आहे. तर टी20 टीमचा कॅप्टन हार्दिक असणार आहे.मात्र वनडेचा कॅप्टन रोहित शर्मा असणार आहे. केएल राहुलला न्युझीलंड विरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संघामध्ये स्थान […]
नवी दिल्ली : 15व्या हॉकी विश्वचषकाचा थरार आजपासून (13 जानेवारी) सुरू होत आहे. अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. आज भारतीय संघ स्पेनशीही भिडणार आहे. हा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील कांस्यपदक विजेता आणि राष्ट्रकुल 2022 च्या उपविजेत्या भारतीय संघाचा या सामन्यात स्पष्टपणे वरचष्मा असेल. विश्वचषकाचे यजमानपद […]
मुंबई : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४ गडी राखून पराभव केला. भारतासमोर विजयासाठी 216 धावांचे लक्ष्य होते, ते त्यांनी 43.2 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून केएल राहुलने नाबाद 64 धावांची खेळी केली. राहुलशिवाय हार्दिक पंड्याने 36 धावांची खेळी खेळली. दोघांनी 5व्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी करून टीम […]
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना गुरुवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरीकडे यजमान संघ देखील विजयासाठी मैदानात उतरणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत तब्बल 163 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतानं 94 […]
८७ बॉलमध्ये ११३ धावा करत केलेल्या विराट कोहलीच्या ४५ व्या वनडे शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा ६७ धावांनी पराभव केला. गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या शतकानंतर सर्वत्र विराटची चर्चा आहे. कारण विराट कोहलीने शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराट कोहलीच्या या शानदार खेळीनंतर सचिनने स्वतः विराटसाठी ट्विट केले आहे. त्यात त्याचे कौतुक […]
गुवाहाटी : विराट कोहलीचे दमदार शतक आणि गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्याच वनडे सामन्यात श्रीलंकेला धुळ चारली. कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेपुढे 374 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला चांगली फलंदाजी करत आली नाही आणि त्याला मानहानीकारक पराभव झाला. या विजयासह भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकन […]