टीम इंडियाला पांढरे जॅकेट का दिले जातात? पराजीत संघाला असे जॅकेट का मिळाले नाही. शेवटच्या वेळी 2017 मध्ये पाकिस्तानी
कर्णधार रोहित शर्माने आपली नेहमीची पद्धत बदलून मध्येच वेगाने मध्येच संथ अशा प्रकारे खेळपट्टीवर टिकून 76 धावा काढल्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना ४ मार्च रोजी झाला. यामध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून
रोहितनं केएल राहुल संदर्भात देखील भाष्य केलं. रोहित शर्मानं केएल राहुल फलंदाजी करताना किती संयमी असतो हे पाहिलं आहे.
Reasons Team India Defeat New Zealand In Champions Trophy : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं विजेतेपद (Champions Trophy 2025) जिंकलंय. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 7 विकेटच्या मोबदल्यात 251 धावा केल्या. भारतीय संघाने 49 व्या षटकात 6 विकेट्स गमावून लक्ष्य (Cricket News) गाठलंय. पहिल्यांदाच, […]
champions Trophy 2025: भारताकडून रोहित शर्माने 83 चेंडूत 76 धावांची खेळी केली. त्यात त्याने सात चौकार आणि तीन षटकार मारले.