Aditya Thackeray: आदित्य ठाकरे विधानसभेला पडणार? आदित्य ठाकरे निवडणूक हरणार? लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून मुंबईच्या राजकीय वर्तुळात याच प्रश्नाची जोरदार चर्चा आहे.
आमदार आदित्य ठाकरेंनीही (Aditya Thackeray) मोठं वक्तव्य केलं. काही महिन्यात दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो,असं विधान त्यांनी केलं.
एकदा जो गद्दारी करतो, तो कायमचा गद्दार असतो. मिंधे गटाच्या उत्तर पश्चिममच्या उमेदवाराने लोकशाहीसोबत विश्वासघात केला. - आदित्य ठाकरे
ज्या क्षणी ते तुमच्या मदतीने सरकार बनवतील, तेव्हाच ते तुम्हाला दिलेला शब्द मोडतील आणि तुमचा पक्षही फोडण्याचा प्रयत्न करतील - आदित्य ठाकरे
विधान परिषद निवडणुकीवरून आशिष शेलारांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं आहे. तसंच, कोस्टर रोडवरूनही त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलीये.
आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र हे शक्य नसल्याने उद्धव ठाकरेंचे नाव पुढे करण्यात आले.
मी गृहविभागाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त करावेत.
भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे गटाच्या जाहिरातीवर संताप व्यक्त केला.
छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारसभेत बोलतना आदित्य ठाकरे यांनी भाजपला 400 पार नाही तर 200 पारही जागा मिळणार नाहीत असा दावा केला.
Aditya Thackeray Criticized BJP : राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. कडाक्याच्या उन्हात प्रचार सभा आणि मेळाव्यांतून राजकीय वातावरण ढवळू लागलं आहे. राजकीय नेत्यांच्या मुलाखतीही चांगल्याच गाजत आहेत. याआधी उद्धव ठाकरे यांनी एका (Uddhav Thackeray) मुलाखतीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत (Devendra Fadnavis) खळबळजनक दावा केला होता. फडणवीस आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून दिल्लीला […]