- Home »
- Amit Shah
Amit Shah
काय सांगता! मोदी सरकार सुरू करणार टॅक्सी सर्व्हिस; ओला, उबरला देणार फाईट
ओला आणि उबर यांच्या धरतीवर सरकार कॅब सर्व्हिस लाँच करणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत दिली.
औरंगजेबाची कबर खोदायला तुमची मुलं पाठवा, गरीबांची नको; संसदेत राऊतांचा मोदी-शाहांवर जोरदार हल्ला
Sanjay Raut यांनी संसदेत औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून मोदी शहांसह भाजप सरकारचा चांगला समाचार घेतला.
पक्ष मोदींची निवृत्ती स्वीकारणार?; पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या मोदींसाठी फडणवीसांचा मास्टर प्लॅन
Devendra Fadnavis On PM Modi : सध्या महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विरोधक संतोष देशमुख हत्या प्रकरण, लाडकी बहिण
बीड पुन्हा पेटले! थरकाप उडवणाऱ्या हत्या-आत्महत्यांची मालिका; सुप्रिया सुळे अमित शाहंना भेटणार
Supriya Sule यांनी आपण बीडच्या मुद्द्यावर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याचं सांगितलं आहे.
“काठ्यांनी मारलं, सात दिवस तुरुंगातील अन्न खाल्लं”, अमित शाहांनी सांगितला काँग्रेस राजवटीतील ‘कटू’ प्रसंग
आसाममध्ये काँग्रेसचे सरकार असताना मला मारहाण झाली. सात दिवस तुरुंगातील जेवण खावं लागलं असे अमित शाह म्हणाले.
बॅलन्सशीट तपासू नका ती संघ स्वयंसेवकांची बँक; जनता सहकारी बँकेची शाहंना खात्री
Amit Shah यांनी पुण्यामध्ये जनता सहकारी बँकेच्या बँकेच्या कारभाराचे कौतुक करत संघाशी नाते असल्याने त्यांचा कारभार पारदर्शक असल्याचं म्हटलं.
महाराष्ट्रात पोलीस आयुक्त कार्यालयांमध्ये नवीन फौजदारी कायदे लागू करा; गृहमंत्री अमित शहांचे निर्देश
या बैठकीत राज्यातील पोलीस, कारागृह, न्यायालये, खटला आणि न्यायवैद्याक शास्त्राशी संबंधित विविध नवीन तरतुदींची अंमलबजावणी आणि
मोठी बातमी! मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी दिला राजीनामा
N Biren Singh : एक मोठी बातमी समोर आली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे
दिल्लीच्या जनतेकडून भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ उद्ध्वस्त; विजयानंतर शाहांची आपवर टीका
दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी आहेत. दिल्लीच्या जनतेनं खोटारडेपणा, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचा 'शीशमहल' उद्ध्वस्त करत दिल्लीला आप-दा मुक्त केलं
गंगेत डुबकी मारल्याने गरिबी दूर होईल का?, कुंभ मेळ्यातील स्नानावरून खर्गेंचा थेट अमित शाहांना सवाल
जर गरिबी आणि बेरोजगारीपासून मुक्ती हवी असेल तर संविधानाचे रक्षण करा, गंगेत डुबकी मारून गरिबी दूर होणार नाही.