PM Narendra Modi : पाच राज्यातील निवडणुकीत तीन राज्यात भाजपने बहुमत मिळविले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही हिंदी राज्यात भाजपला यश मिळाले आहे. परंतु दक्षिणेतील तेलंगण राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यामुळे भाजप (BJP) हा पक्ष केवळ हिंदी पट्ट्यातील पक्ष आहे. या पक्षाला दक्षिण भारतात जनाधार मिळत नाही, अशी टीका […]
नवी दिल्लीः आसाममधील दहशत संपविण्यात केंद्र व राज्य सरकारला यश आले आहे. केंद्र, राज्य सरकार व यूनाइटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (United Liberation Front of Assam) यांच्यात शांतता करार झाला आहे. उल्फा गटाने हिंसा सोडण्यास, संघटना बरखास्त करणे आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आसामचे […]