- Home »
- Amit Shah
Amit Shah
तडीपार लोकांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सुषमा अंधारेंचा अमित शहांच्या टिकेवर पलटवार
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.
भाजपसाठी उद्धव ठाकरेंचं सर्वात मोठं आव्हान, त्यांचं नाव घेतल्याशिवाय…; अमित शाहांच्या टीकेला अधारेंचं प्रत्युत्तर
अमित शाहांना आपले भाषण चुरचुरीत करण्यासाठी उद्धव ठाकरेंचं नाव घ्यावं लागतं. त्याशिवाय त्यांना भाषणाची सुरूवात करता येत नाही - सुषमा अंधारे
अमित शहांचे ‘चॅलेंज’; पवारांना घेरण्यासाठी मोहोळांनीही हात उंचावून थोपटले दंड
अमित शाह म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत 2014 ते 2024 मध्ये 10 लाख 5 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहेत.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते…; अमित शाहांचा घणाघात
स्वत:ला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वारसदार म्हणवून घेणारे आता औरंगजेब (Aurangzeb) फॅन क्लबचे नेते झाले - अमित शाह
शरद पवार म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार; अमित शाह यांचा हल्लाबोल
Amit Shah यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला ते आजच्या भाजपच्या मुंबईतील अधिवेशनात बोलत होते.
“डोकं धरून बसू नका, विधानसभेत कसर भरून काढा”; अमित शाहांचं कार्यकर्त्यांना टॉनिक
लोकसभा निवडणुकीतील थोडीशी राहिलेली कसर आता विधानसभा निवडणुकीत भरून काढा. या निवडणुकीत विजय आपलाच होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात! भाजपच्या चिंतन बैठकीत विधानसभेचा ‘मास्टर प्लॅन’ ठरणार
भाजपची चिंतन बैठक आज पुण्यात होणार असून या साठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात आले आहेत. लोकसभेनंतर शाहा पहिल्यांदाच महाराष्ट्रात.
योगींविरोधातील वणव्याला अमित शहांची काडी? उत्तर प्रदेशातील राड्याची Inside Story
उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी जाहीरपणे योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.
Chandrashekhar Bawankule : महायुती मुख्यमंत्री बदलणार? बावनकुळेंचं सूचक वक्तव्य
Chandrashekhar Bawankule : राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा धक्का बसल्याने आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी
मोठी बातमी : दरवर्षी 25 जून ‘संविधान हत्या दिन’ म्हणून पाळला जाणार; मोदी सरकारची घोषणा
PM मोदींचे काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळत येथून पुढे दरवर्षी 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याचे मोठी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.