राज्यात अध्याहून जास्त मंत्री आका, देवेंद्र फडणवीस मोठे आका आहेत, अशी कडवी टीका प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी केलीयं.
वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा कडू यांनी दिला आहे.
देवेंद्रजी तुम्ही आणि भाजपवाले पटाईत आहात. ईडीमध्ये कुणाला फसवायचं? लोकांना कसं सत्तेत घ्यायचं?
मी महाराष्ट्रात फिरत राहिलो आणि शेवटच्या एकच दिवशी अचलपूरला गेलो होतो. माझ्या मतदारसंघात मी फक्त एकच दिवस प्रचार केला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी लेट्सअप मराठीच्या ‘लेट्सअप सभा’ या कार्यक्रमात खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर परखडपणे आपलं मत व्यक्त केलंय. Bacchu Kadu Exclusive
तुम्ही आणीबाणी पेक्षाही वाईट वागले. आजपर्यंत भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीची (ED) कारवाई का झाली नाही? सर्व हरिश्चंद्राची अवलाद आहेत का?
विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे बच्चू कडूंना दिलासा
Bacchu Kadu Hunger Strike : प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केला आहे.
शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग उपोषण करणारे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोझरी येथे भेटून निलेश लंके यांनी जाहीर पाठिंबा दिला.
कुणी कितीही टीका केली तर त्याचा परिणाम विखे पाटील परिवारावर होत नाही. बच्चू कडूंना वीरभद्र महाराज सद्बुद्धी देवोत.