Bacchu Kadu : अमरावतीत मतदारसंघात आमदार बच्चू कडू कमालीचे (Bacchu Kadu) आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणांचा प्रचार करणार नाही असा इशारा त्यांनी महायुतीतील नेत्यांना दिला आहे. त्यानंतर महायुतीची वाटचाल अधिक कठीण झालेली असताना आणखी एक धक्का देण्याची तयारी बच्चू कडूंनी चालवली आहे. महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांना पाठिंबा देण्याची तयारी त्यांच्याकडून केली जात आहे. […]
Bacchu Kadu : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुतीत (Lok Sabha Election) धुसफूस वाढू लागली आहे. जागावाटप अजून नक्की नाही. अंतिम निर्णयासाठी दिल्लीत तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे राज्यातही सारे आलबेल नाही. महायुतीतील घटक पक्षांत नाराजी वाढू लागली आहे. शिंदे गटातील आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी भाजपला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. आम्ही […]
अमरावती : शिंदे सरकारने (Shinde government) राज्याच्या सहकार कायद्यात बदल केला आहे. त्याबाबतचे विधेयक काल (27 फेब्रुवारी) विधिमंडळात संमत करण्यात आले आहे. त्यानुसार आता एखाद्या सहकारी संस्थामधील अध्यक्ष-उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची मुदत सहा महिन्यांवरुन तब्बल दोन वर्षांपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे यापुढे एकदा निवडून आल्यानंतर दोन वर्षे अध्यक्षांना कोणत्याही टेन्शनशिवाय कारभार करता येणार आहे. मात्र राज्य […]
Bacchu Kadu : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) उपमु्ख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे राज्य सरकार आक्रमक झाले आहे. काल अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला. विधानसभा अध्यक्षांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर राजकीय वर्तुळातूनही त्यांच्या वक्तव्यांवर नाराजीचा सूर उमटला. आताही आमदार बच्चू कडू यांनी […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्याने मतदारसंघांची (Lok Sabha Election 2024) चाचपणी आणि जागावाटपाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी नेतेमंडळींनी दबावाचं राजकारण सुरू केलं आहे. आपल्या वक्तव्यांनी सरकारची अडचण करणाऱ्या आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पुन्हा एकदा सरकारला कडक शब्दांत इशारा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीत […]
(Loksabha Elction 2024) राजकीय कार्यकर्ता हा कढिपत्त्यासारखा असतो. उकळत्या तेलात सर्वात आधी कढिपत्त्याला टाकले जाते. खादयपदार्थ तळून तयार झाला की खाताना सर्वात आधी कढिपत्त्याला बाहेर काढले जाते. म्हणजे आधी हुतात्मा तोच होणार आणि कार्यभाग आटोपला की त्याचाच कार्यक्रम होणार. कार्यकर्त्यांच ठिक आहे हो. पण राजकीय पक्षांचही असचं असतं! गरज सरो आणि मदत करणारा मरो, ही […]
Bacchu Kadu : देशासह राज्यभरात लोकसभेच्या जागावाटपावरुन(Lok Sabha Seat Allocation) चांगलंच राण पेटल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती (Mahayuti)आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. त्यातच आता महायुतीचा भाग असलेल्या प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू Bacchu Kadu यांनी जागावाटपावरुन मोठं भाष्य केलं आहे. लोकसभेसाठी दोन जागा आणि विधानसभेसाठी 15 जागा लढवण्याची तयारी असून थेट […]