संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात दोन पक्षांचं रुपांतर चार पक्षांमध्ये झालं आहे. यावरुन संभाजीराजे यांनी या चारही पक्षांच्या नेत्यांवर टीका केली.
Bacchu Kadu on Ajit Pawar : राज्यात महायुतीचं सरकार आहे. या सरकारमध्ये अजित पवार राष्ट्रवादी (Ajit Pawar) काँग्रेस पक्ष फोडून सहभागी झाले आहेत. आता विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. मात्र त्याआधीच महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. अजित पवार महायुतीत नाराज आहेत अशा चर्चा सातत्याने होत आहेत. मध्यंतरी तशा काही घटनाही घडल्या होत्या त्यावरूनही अजित पवार […]
अजित पवार (Ajit Pawar) हे महायुतीतून (Mahayuti) बाहेर पडतील, असे राजकीय संकेत आहेत, असं विधान बच्चू कडू यांनी केलं.
राज्यात तिसरी आघाडीची चर्चा होताच प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी खुली ऑफर दिलीयं.
तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला तर त्याचा आम्ही नक्कीच विचार करू.
शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेण्यासाठी मोदीबागेत दाखल झाले आहेत.
शिंदे गटातील आमदार बच्चू कडू आज छत्रपती संभाजीनगरात आहेत. येथेच कडू तिसऱ्या आघाडीची घोषणा करू शकतात अशी शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असणार, अशी घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली.
IAS पूजा खेडकरसह जबाबदार अधिकाऱ्यांची 15 दिवसांत चौकशी करुन कारवाई करा, अन्यथा मुख्य सचिवांच्या दालनाबाहेर आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलायं.
प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांची भेट