Bachchu Kadu Allegations Pressure On Me Before Protest : आंदोलनाच्या आधीपासूनच माझ्यावर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे, असा खळबळजनक आरोप बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला आहे. त्यांचा निशाणा नेमका कोणावर, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. बच्चू कडू यांनी 8 जूनपासून शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सात दिवस अन्नत्याग (Maharashtra Politics) उपोषण केलं. […]
बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह 11 संचालकांनी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र
Prahar Janshakti Party Bachchu Kadu Hunger Strike : मागील सहा दिवसांपासून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे आंदोलन (Bachchu Kadu) सुरू होते. अखेर आज सातव्या दिवशी बच्चू कडूंनी आंदोलन तुर्तास स्थगित केलं आहे. त्यांनी सरकारला 2 ऑक्टोबरची मुदत दिली आहे. उपोषणामुळे बच्चू (Maharashtra Politics) कडूंची प्रकृती खालावत होती. आज उपोषणाचा सातवा दिवस असून, अन्नाचा एकही […]
Controversy In Ajit Pawar’s program in Pune : पुण्यात अजित पवारांच्या (Ajit Pawar) कार्यक्रमात गोंधळ झाल्याचं समोर आलंय. प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ (Pune) निर्माण केला. हा राडा बच्चू कडूंच्या आंदोलनावरून झाला असल्याची माहिती मिळत आहे. कार्यक्रमस्थळाच्या बाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मांडला आहे. बच्चू भाऊंच्या जीवाला काही झाल्यास जबाबदार (Bachchu Kadu) […]
Prahar Protest With buffalo and Potraj To Support Bachchu Kadu : प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांसंदर्भात आपल्या मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलनाचे शस्त्र उगरले आहे. आंदोलनाबाबत सरकारकडून कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने आता प्रहारचे कार्यकर्ते (Prahar Protest)राज्यभर आक्रमक होत आहे. यातच शेवगावमध्ये देखील प्रहारच्या वतीने […]
Bachchu Kadu यांनी यावेळी देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.
बच्चू कडू नौटंकीबाज आहेत, ते सेटलमेंट करून जिंकून यायचे. आपल्या 20 वर्षांच्या आमदारकीच्या कारकीर्दीत ते 20 लोकांनाही रोजगार देऊ शकले नाहीत
बच्चू कडू यांच्यासारखे लोक महायुतीत नको, असं विखे म्हणाले. तसेच बेताल वक्तव्ये करणाऱ्या सर्वच नेत्यांना महायुतीने दूर ठेवावे, असेही विखे म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने गरज सरो वैद्य मरो हा अजेंडा वापरू नये. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला नसता.
बच्चू कडू यांचा अचलपूर मतदारसंघात 14 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला.