- Home »
- Bihar Elections
Bihar Elections
अजित पवारांना न सांगता बिहारमध्ये उमेदवार? प्रफुल पटेल म्हणाले, पक्षाचे संघटन…
Praful Patel On Bihar Elections : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याने
बिहारमध्ये इंडिया गठबंधनची मोठी घोषणा; तेजस्वी यादव मुंख्यमंत्री पदाचे उमेदवार
बिहारमध्ये इंडिया गठबंधनने मोठी घोषणा केली आहे. इंडिया गठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा केली आहे.
Bihar Election 2025 : निवडणुकीसाठी AIMIM तयार; 25 उमेदवारांची यादी जाहीर
Bihar Election 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवणुकीसाठी एआयएमआयएमने 25 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदही राजकीय आखाड्यात? बिहार निवडणुकीत उमेदवार उभे करणार
ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे.
मतचोरीच्या तक्रारींसाठी वेबसाइट अन् मिस्डकॉल नंबर.. राहुल गांधींचं अभियान, आयोगाला भिडणार
राहुल गांधी यांनी एक अभियान लाँच केले आहे. या अभियानांतर्गत मिस्ड कॉल आणि मतचोरी वेबसाइट लाँच केली आहे.
बिहारमध्ये पराभव दिसू लागल्याने रडगाणं सुरू; DCM शिंदेंची राहुल गांधींवर जळजळीत टीका
बिहारच्या निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने राहुल गांधींचे रडगाणे सुरु आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.
इंडिया आघाडीची परीक्षा अन् काँग्रेसचा मूडच बदलला; राज्यांत ‘हा’ फॉर्म्यूला घेतोय आकार?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस इंडिया आघाडीच्या बाबतीत घाईत नाही. तर राज्यवार आघाडी करण्याकडे काँग्रेसचा कल आहे.
“दिल्लीत जाऊन मला राजा व्हायचंय, दिल्लीची तिजोरी..”, महादेव जानकरांना भलताच कॉन्फिडन्स!
महाराष्ट्राच्या सुभेदारीत माझी लढाई नाही तर दिल्लीच्या राजासाठी आहे. राजा बनण्यासाठी आहे असे महादेव जानकर म्हणाले.
बाब्बो! फक्त एक निवडणुकीसाठी १०० कोटी; प्रशांत किशोरांचा मोठा खुलासा
कोणताही राजकीय पक्ष किंवा नेत्याला फक्त एक सल्ला देण्यासाठी १०० कोटींपेक्षा जास्त शुल्क घेत होतो असे प्रशांत किशोर म्हणाले.
बिहारी राजकारणात ट्विस्ट! नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री; प्रशांत किशोर यांची घोषणा
आतापर्यंत फक्त एक अभियान म्हणून देशात परिचित असलेल्या जनसुराजने आता राजकीय रुप घेतलं आहे. प्रशांत किशोर यांनी घोषणा केली.
