राहुल गांधी यांनी एक अभियान लाँच केले आहे. या अभियानांतर्गत मिस्ड कॉल आणि मतचोरी वेबसाइट लाँच केली आहे.
बिहारच्या निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने राहुल गांधींचे रडगाणे सुरु आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस इंडिया आघाडीच्या बाबतीत घाईत नाही. तर राज्यवार आघाडी करण्याकडे काँग्रेसचा कल आहे.
महाराष्ट्राच्या सुभेदारीत माझी लढाई नाही तर दिल्लीच्या राजासाठी आहे. राजा बनण्यासाठी आहे असे महादेव जानकर म्हणाले.
कोणताही राजकीय पक्ष किंवा नेत्याला फक्त एक सल्ला देण्यासाठी १०० कोटींपेक्षा जास्त शुल्क घेत होतो असे प्रशांत किशोर म्हणाले.
आतापर्यंत फक्त एक अभियान म्हणून देशात परिचित असलेल्या जनसुराजने आता राजकीय रुप घेतलं आहे. प्रशांत किशोर यांनी घोषणा केली.
मागील निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूचे सर्वाधिक नुकसान करणाऱ्या चिराग पासवान यांचे सूर आता बदलले आहेत.